Saturday, October 2, 2010
मनुष्य स्वभावाचा अनोखा वेध
मेयर ब्रिग्ज टाइप इंडिकेटर (एमबीटीआय) या चाचणीमुळे सी. जी. जुंग यांनी मांडलेले सिद्धान्त सामान्य माणसाच्या आकलनात आले आहेत.
जग हे अनेक अद्वितीय माणसांनी खच्चून भरले आहे; परंतु जेव्हा व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा फक्त चार वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोळा प्रकारची माणसे आढळतात. या स्वभाव वैशिष्ट्यांना समजावून घेणे हीच आपल्या आयुष्याची उद्दिष्टे गाठण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. "मेयर्स ब्रिग्ज परसोनॅलिटी टाइप' ही जगावेगळी आणि अत्यंत प्रभावशाली चाचणी आहे. ही चाचणी ७० वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे. दोन दशलक्ष माणसे दरवर्षी ही चाचणी करून घेतात. जगातील १९ भाषांमध्ये या चाचणीची भाषांतरे झाली आहेत. इसाबेल ब्रिग्ज मेयर आणि कॅथरिन ब्रिग्ज या मायलेकींनी "सायकॉलॉजिकल टाइप्स' या कार्ल जुंग यांच्या पुस्तकाने प्रभावित होऊन १९४० साली ही चाचणी विकसित केली आहे. या मायलेकींच्या मते भिन्न भिन्न व्यवसायासाठी भिन्न भिन्न स्वभावाच्या माणसांची आवश्यकता असते आणि जुंग सिद्धान्त मनुष्य स्वभाव आणि कामातील कार्यक्षमता त्यांची योग्य सांगड घालतो. १९७५ पासून ही चाचणी मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागली आहे.
चाचणीमागील सिद्धान्तया मागील सिद्धान्त असा आहे की, जगातील सर्व माणसांची विभागणी केवळ १६ प्रकारच्या व्यक्तिमत्त्वात करता येते आणि ही विभागणी व्यक्तिमत्त्वातील चार लक्षणांवर आधारित आहे. प्रत्येक लक्षणात दोन परस्पर विरोधी पसंती येते. या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक माणसात एक सहजप्रेरणा असते की ज्यामुळे प्रत्येक परिस्थितीत तो कसा वागेल याचा अंदाज घेता येतो, ठरवता येते. ती चार मोजमापे अशी आहेत.
१) बहिर्मुख विरुद्ध अंतर्मुख (Extraversion vs Introversion - EI)यावरून व्यक्तीचे परिचयात्मक आकलन कसे आहे हे समजते. बहिर्मुख व्यक्ती परिस्थितीचा ताबडतोब आणि वस्तुनिष्ठ सामना करतात, तर अंतर्मुख आपल्या समोरच्या परिस्थितीचा सामना आपल्या आत डोकावत आत्मनिष्ठ होऊन करतात.
२) संवेदनशील विरुद्ध अंतर्ज्ञानी (Serving vs Feeling - SF)संवेदनशील माणसांचा अग्रक्रम काय असेल याचा अंदाज यावरून करता येतो आणि तो वास्तवतेच्या बऱ्याच जवळ असतो. जी माणसे पुढाकार घेऊन काम करतात ते बहुधा आपल्या अज्ञात आणि सुप्त शक्तींतून येणाऱ्या प्रेरणांवर विसंबून निर्णय घेतात.
३) विचारी विरुद्ध भावनात्मक (Thinking vs Feeling - TF)कोणतेही काम करताना त्यांची योग्य दिशा ठरविण्यासाठी हा अग्रक्रम असणारी माणसे तर्कशुद्ध विचार आणि राहणी, समजूतदार प्रक्रियांची निवड करतात. अयोग्य गोष्टी बाजूला सारून योग्य गोष्टींची कास धरतात. भावनात्मक गोष्टींना प्राधान्य देणारी माणसे मात्र आपल्या क्रिया वा प्रतिक्रिया तात्कालिक घटनांवर अवलंबून ठेवतात.
४) चिकित्सक विरुद्ध आकलन (Judgment vs Perception - JP)चिकित्सक आकलन हा अग्रक्रम ब्रिग्ज आणि मेयर्स यांनी शोधून काढला. यामुळे एखाद्या प्रसंगी वागताना माणूस सयुक्तिक किंवा अयोग्य वागतो आहे की नाही, हे स्पष्ट करता येते. चिकित्सक माणूस निर्णय घेताना विचार आणि भावना यांचा मेळ घालतो किंवा आकलनावर जोर असणारा माणूस संवेदना आणि अंतर्ज्ञान यांचा वापर करणारी प्रक्रिया वापरतो. प्रत्येक माणसाला दोन चेहरे असतात. एक बाहेरच्या जगाकडे झुकणारा म्हणजे जगात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना, खळबळी, लोक आणि इतर गोष्टी, तर दुसरा आतल्या जगाकडे झुकणारा. स्वतःच्या विचारांचे जग, कुतूहल, हितसंबंध, प्रतिभा, कल्पना आणि स्वप्ने. आपल्या स्वभावाच्या या वरवर विरोधी वाटणाऱ्या; परंतु एकमेकाला पोषक अशा बाजू आहेत. काही लोक असे असतात की ते आपल्या बाहेरील शक्तीवर विसंबून असतात तर काहींचा कल आपल्या अंतर्गत शक्तीकडे असतो. यातील पहिल्या चेहऱ्याला बहिर्मुख तर दुसऱ्याला अंतर्मुख म्हणून ओळखले जाते. यापैकी एकाची मोठी छाप आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडते.
या व्यक्तिमत्त्वातील तुलना अशी करता येईल.
आपल्या मेंदूचा संवेदनशील Sensing (s) दृश्य गोष्टी, आवाज, गंद आणि संवेदनशील गोष्टी घडणाऱ्या घटनातून पटकन पकडतो. त्यांचे पृथःकरण करतो. त्यांचे संघटन, रचना करतो. त्यांची नोंद ठेवतो आणि या प्रत्यक्ष घटना जशा घडतात, तशी त्याची नोंद करून ठेवतो. त्या साठवून ठेवतो आणि या घटना मागील स्मृतीतील घटना आवश्यकता भासेल तेव्हा आपल्याला स्पष्टपणे आठवण्यास मदतही करतो.
जग हे अनेक अद्वितीय माणसांनी खच्चून भरले आहे; परंतु जेव्हा व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा फक्त चार वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोळा प्रकारची माणसे आढळतात. या स्वभाव वैशिष्ट्यांना समजावून घेणे हीच आपल्या आयुष्याची उद्दिष्टे गाठण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. "मेयर्स ब्रिग्ज परसोनॅलिटी टाइप' ही जगावेगळी आणि अत्यंत प्रभावशाली चाचणी आहे. ही चाचणी ७० वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे. दोन दशलक्ष माणसे दरवर्षी ही चाचणी करून घेतात. जगातील १९ भाषांमध्ये या चाचणीची भाषांतरे झाली आहेत. इसाबेल ब्रिग्ज मेयर आणि कॅथरिन ब्रिग्ज या मायलेकींनी "सायकॉलॉजिकल टाइप्स' या कार्ल जुंग यांच्या पुस्तकाने प्रभावित होऊन १९४० साली ही चाचणी विकसित केली आहे. या मायलेकींच्या मते भिन्न भिन्न व्यवसायासाठी भिन्न भिन्न स्वभावाच्या माणसांची आवश्यकता असते आणि जुंग सिद्धान्त मनुष्य स्वभाव आणि कामातील कार्यक्षमता त्यांची योग्य सांगड घालतो. १९७५ पासून ही चाचणी मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागली आहे.
चाचणीमागील सिद्धान्तया मागील सिद्धान्त असा आहे की, जगातील सर्व माणसांची विभागणी केवळ १६ प्रकारच्या व्यक्तिमत्त्वात करता येते आणि ही विभागणी व्यक्तिमत्त्वातील चार लक्षणांवर आधारित आहे. प्रत्येक लक्षणात दोन परस्पर विरोधी पसंती येते. या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक माणसात एक सहजप्रेरणा असते की ज्यामुळे प्रत्येक परिस्थितीत तो कसा वागेल याचा अंदाज घेता येतो, ठरवता येते. ती चार मोजमापे अशी आहेत.
१) बहिर्मुख विरुद्ध अंतर्मुख (Extraversion vs Introversion - EI)यावरून व्यक्तीचे परिचयात्मक आकलन कसे आहे हे समजते. बहिर्मुख व्यक्ती परिस्थितीचा ताबडतोब आणि वस्तुनिष्ठ सामना करतात, तर अंतर्मुख आपल्या समोरच्या परिस्थितीचा सामना आपल्या आत डोकावत आत्मनिष्ठ होऊन करतात.
२) संवेदनशील विरुद्ध अंतर्ज्ञानी (Serving vs Feeling - SF)संवेदनशील माणसांचा अग्रक्रम काय असेल याचा अंदाज यावरून करता येतो आणि तो वास्तवतेच्या बऱ्याच जवळ असतो. जी माणसे पुढाकार घेऊन काम करतात ते बहुधा आपल्या अज्ञात आणि सुप्त शक्तींतून येणाऱ्या प्रेरणांवर विसंबून निर्णय घेतात.
३) विचारी विरुद्ध भावनात्मक (Thinking vs Feeling - TF)कोणतेही काम करताना त्यांची योग्य दिशा ठरविण्यासाठी हा अग्रक्रम असणारी माणसे तर्कशुद्ध विचार आणि राहणी, समजूतदार प्रक्रियांची निवड करतात. अयोग्य गोष्टी बाजूला सारून योग्य गोष्टींची कास धरतात. भावनात्मक गोष्टींना प्राधान्य देणारी माणसे मात्र आपल्या क्रिया वा प्रतिक्रिया तात्कालिक घटनांवर अवलंबून ठेवतात.
४) चिकित्सक विरुद्ध आकलन (Judgment vs Perception - JP)चिकित्सक आकलन हा अग्रक्रम ब्रिग्ज आणि मेयर्स यांनी शोधून काढला. यामुळे एखाद्या प्रसंगी वागताना माणूस सयुक्तिक किंवा अयोग्य वागतो आहे की नाही, हे स्पष्ट करता येते. चिकित्सक माणूस निर्णय घेताना विचार आणि भावना यांचा मेळ घालतो किंवा आकलनावर जोर असणारा माणूस संवेदना आणि अंतर्ज्ञान यांचा वापर करणारी प्रक्रिया वापरतो. प्रत्येक माणसाला दोन चेहरे असतात. एक बाहेरच्या जगाकडे झुकणारा म्हणजे जगात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना, खळबळी, लोक आणि इतर गोष्टी, तर दुसरा आतल्या जगाकडे झुकणारा. स्वतःच्या विचारांचे जग, कुतूहल, हितसंबंध, प्रतिभा, कल्पना आणि स्वप्ने. आपल्या स्वभावाच्या या वरवर विरोधी वाटणाऱ्या; परंतु एकमेकाला पोषक अशा बाजू आहेत. काही लोक असे असतात की ते आपल्या बाहेरील शक्तीवर विसंबून असतात तर काहींचा कल आपल्या अंतर्गत शक्तीकडे असतो. यातील पहिल्या चेहऱ्याला बहिर्मुख तर दुसऱ्याला अंतर्मुख म्हणून ओळखले जाते. यापैकी एकाची मोठी छाप आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडते.
या व्यक्तिमत्त्वातील तुलना अशी करता येईल.
आपल्या मेंदूचा संवेदनशील Sensing (s) दृश्य गोष्टी, आवाज, गंद आणि संवेदनशील गोष्टी घडणाऱ्या घटनातून पटकन पकडतो. त्यांचे पृथःकरण करतो. त्यांचे संघटन, रचना करतो. त्यांची नोंद ठेवतो आणि या प्रत्यक्ष घटना जशा घडतात, तशी त्याची नोंद करून ठेवतो. त्या साठवून ठेवतो आणि या घटना मागील स्मृतीतील घटना आवश्यकता भासेल तेव्हा आपल्याला स्पष्टपणे आठवण्यास मदतही करतो.
Monday, September 27, 2010
वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स
आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
Monday, September 13, 2010
पेशवेकालीन तांडव गणपती
- इतिहास / माहिती
इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. श्री प्रमोद ओक यांचे पेशवे घराण्याचा इतिहास, यं. न. केळकर यांचे मराठेशाहितील वेचकवेधक व इतिहासातील सहली तसेच डो. अ रा कुळकर्णी यांचे जेधे शकावली- करिना ही पुस्तके विकत घेतली. पेशवे घराण्याचा इतिहास या श्री प्रमोद ओक लिखीत पुस्तकातील माहिती माझ्या साठी खुप नवीन होती. यात पेशवेकालीन तांडव गणपती बद्दल दिलेली माहिती इतरांना हि व्हावी याउद्देशाने त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे. या संदर्भात काही नवीन माहिती असल्यास त्यावर् प्रकाश टाकावा ही अपेक्षा. :-
"सन १७६५ नंतर कधीतरी श्रीमंत रघुनाथ राव दादासाहेब पेशव्यांमुळे पेशवा परिवारांच्या संपर्कात आलेली अघोरी तांडव गणपतीची मूर्ती हाएक विलक्षण प्रकार होता. या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही. या मूर्तीची थोडी माहिती इतिहासात उपलब्ध आहे. थोरल्या माधवरावांचे दुखणे बळावत चालल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यांची, प्रकृती सुधारण्याबद्दलची आशा मावळत चालली होती. त्यामुळेरघुनाथरावांची पेशवेपदाची हाव वाढून ते पेशवाईची स्वप्ने पाहू लागले. ही लालसा पुरी व्हावी म्हणून रधुनाथराव स्वतःजवळील तांडव नृत्यकरणाऱ्या उग्र गणपतीची, अघोरी मांत्रिकाच्या व कपट विद्येत पारंगत असलेल्या लोकांच्या नादी लागून , कडक उपासना करू लागले. नारायणपेशवे गारदी मागे लागले असतांना जीव वाचविण्यासाठी केविलवाणे किंचाळत रघुनाथरावांकडे धावले , त्या वेळी रघुनाथराव याच गणपतीचीपुजा करीत होते. म्हैसुर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचे गुरू होते. त्यांनी ही तांडव गणपतीची मूर्तीरघुनाथरावांना उपासनापूर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटकातून आणून दिली होती, मूर्ती पंचधातुची असून उंची सुमारे दिड फूट आहे. निजामावर स्वारी करण्याच्या निमित्ताने सन १७७३ च्या अखेरिस रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला त्यावेळी, त्यांच्या शेडाणीकर नावाच्याआश्रिताने मूर्ती शनिवारवाड्यातून लांबविली व शेडाणी गावात नेऊन एका पिंपळाकाली मूर्तीची स्थापना केली. थोड्याच दिवसात मूर्ती तेथूननाहीशी झाली. ती चिंचवड , वाई या ठिकाणी वनवास भोगून सातारला एका ब्राम्हणाच्या घरी असल्याचे आढळले. या अघोरी मूर्तीच्या अशुभकरणीला त्रासून त्या पोटार्थी ब्राम्हणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीला जलसमाधी दिली. या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताराशहरातिल प्रसीद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामीनी आपले शिष्य श्रीवामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा केली. चौकशी अंती श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. सातारचा तो ब्राम्हण निः संतान वारल्याचेही कामतांना समजले. त्यामुळे श्री कामत गुरुंजींची आज्ञा पाळण्याबद्दल टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोलेशास्त्रींना (स्वामी स्वच्छंदानंद) वारंवार दृष्टांत होऊ लागले. अखेर नाइलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून श्री कामत पूजाअर्चा करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामत कुटुंबातील मंडळी एक एक करून वारली. यामुळे या वेळेपर्यंत निः संतान झालेले श्री. कामत हाय खाऊन सुमारे १९३८ साली वारले. यानंतर त्यांच्या लांबच्या नात्यातील त्याच घरात राहणाऱ्या एका बाईंनी त्या मूर्तीचे स्थलांतर देवघरातून वाड्याच्या ओसरीतील कोनाड्यात केले.
पुढे १९४३ सालच्या सुमाराला कै. कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी ब्राम्हणाकरवी तांडव गणपतीची पूजा सुरू केली. मूर्तीने या बाईंनाही चांगलाच हात दाखवल्याचे कळते. या बाई अखेरच्या काळात अर्धांगाने जर्जर झाल्या होत्या. दरम्यान मुंबईचे डॉ. मोघे यांना पुराणवस्तू (क्युरिओज) जमवण्याचा विलक्षण नाद होता. या मूर्तीची हकीगत कानांवर येताच मोघ्यांनी स्वतःचे मित्र धुंडिराजशास्त्री बापट यांना मूर्ती मिळविण्यासाठी ताई चिपळुणकरांकडे सातारला पाठवले. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी खास टैक्सीने मूर्ती पुण्याला आणली. नंतर रात्रीचा प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघायचे ठरले. आश्चर्य असे की अचानक त्या रात्री सौ. सोनटक्केया पोटशुलाने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या. श्री. सोनटक्के मूर्तीसह टैक्सीने मुंबईला निघाले. ती टैक्सी दूर जाताच इकडे बाईंची पोटदुखी एकदम थांबली. यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला . तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रैक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या गरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अयंगार ला दिली.
कालांतराने अय्यंगार ने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. या प्रकारे मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते. "
आधार - भा. इ. सं. मंडल त्रै. २८-१-२
केसरी वृत्तपत्र-२६-३-१९७८ आणि ९-७-७८.
"सन १७६५ नंतर कधीतरी श्रीमंत रघुनाथ राव दादासाहेब पेशव्यांमुळे पेशवा परिवारांच्या संपर्कात आलेली अघोरी तांडव गणपतीची मूर्ती हाएक विलक्षण प्रकार होता. या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही. या मूर्तीची थोडी माहिती इतिहासात उपलब्ध आहे. थोरल्या माधवरावांचे दुखणे बळावत चालल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यांची, प्रकृती सुधारण्याबद्दलची आशा मावळत चालली होती. त्यामुळेरघुनाथरावांची पेशवेपदाची हाव वाढून ते पेशवाईची स्वप्ने पाहू लागले. ही लालसा पुरी व्हावी म्हणून रधुनाथराव स्वतःजवळील तांडव नृत्यकरणाऱ्या उग्र गणपतीची, अघोरी मांत्रिकाच्या व कपट विद्येत पारंगत असलेल्या लोकांच्या नादी लागून , कडक उपासना करू लागले. नारायणपेशवे गारदी मागे लागले असतांना जीव वाचविण्यासाठी केविलवाणे किंचाळत रघुनाथरावांकडे धावले , त्या वेळी रघुनाथराव याच गणपतीचीपुजा करीत होते. म्हैसुर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचे गुरू होते. त्यांनी ही तांडव गणपतीची मूर्तीरघुनाथरावांना उपासनापूर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटकातून आणून दिली होती, मूर्ती पंचधातुची असून उंची सुमारे दिड फूट आहे. निजामावर स्वारी करण्याच्या निमित्ताने सन १७७३ च्या अखेरिस रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला त्यावेळी, त्यांच्या शेडाणीकर नावाच्याआश्रिताने मूर्ती शनिवारवाड्यातून लांबविली व शेडाणी गावात नेऊन एका पिंपळाकाली मूर्तीची स्थापना केली. थोड्याच दिवसात मूर्ती तेथूननाहीशी झाली. ती चिंचवड , वाई या ठिकाणी वनवास भोगून सातारला एका ब्राम्हणाच्या घरी असल्याचे आढळले. या अघोरी मूर्तीच्या अशुभकरणीला त्रासून त्या पोटार्थी ब्राम्हणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीला जलसमाधी दिली. या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताराशहरातिल प्रसीद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामीनी आपले शिष्य श्रीवामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा केली. चौकशी अंती श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. सातारचा तो ब्राम्हण निः संतान वारल्याचेही कामतांना समजले. त्यामुळे श्री कामत गुरुंजींची आज्ञा पाळण्याबद्दल टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोलेशास्त्रींना (स्वामी स्वच्छंदानंद) वारंवार दृष्टांत होऊ लागले. अखेर नाइलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून श्री कामत पूजाअर्चा करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामत कुटुंबातील मंडळी एक एक करून वारली. यामुळे या वेळेपर्यंत निः संतान झालेले श्री. कामत हाय खाऊन सुमारे १९३८ साली वारले. यानंतर त्यांच्या लांबच्या नात्यातील त्याच घरात राहणाऱ्या एका बाईंनी त्या मूर्तीचे स्थलांतर देवघरातून वाड्याच्या ओसरीतील कोनाड्यात केले.
पुढे १९४३ सालच्या सुमाराला कै. कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी ब्राम्हणाकरवी तांडव गणपतीची पूजा सुरू केली. मूर्तीने या बाईंनाही चांगलाच हात दाखवल्याचे कळते. या बाई अखेरच्या काळात अर्धांगाने जर्जर झाल्या होत्या. दरम्यान मुंबईचे डॉ. मोघे यांना पुराणवस्तू (क्युरिओज) जमवण्याचा विलक्षण नाद होता. या मूर्तीची हकीगत कानांवर येताच मोघ्यांनी स्वतःचे मित्र धुंडिराजशास्त्री बापट यांना मूर्ती मिळविण्यासाठी ताई चिपळुणकरांकडे सातारला पाठवले. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी खास टैक्सीने मूर्ती पुण्याला आणली. नंतर रात्रीचा प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघायचे ठरले. आश्चर्य असे की अचानक त्या रात्री सौ. सोनटक्केया पोटशुलाने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या. श्री. सोनटक्के मूर्तीसह टैक्सीने मुंबईला निघाले. ती टैक्सी दूर जाताच इकडे बाईंची पोटदुखी एकदम थांबली. यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला . तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रैक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या गरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अयंगार ला दिली.
कालांतराने अय्यंगार ने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. या प्रकारे मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते. "
आधार - भा. इ. सं. मंडल त्रै. २८-१-२
केसरी वृत्तपत्र-२६-३-१९७८ आणि ९-७-७८.
Sunday, September 12, 2010
भोजनातील हानिकारक संयोग.....
दुधा सोबत
दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.दह्या सोबत
खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.तुपा सोबत
थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.मधा सोबत
मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.फणसा नंतर
पान खाणे हानिकारक असते.मुळ्या सोबत
गुळ खाणे नुकसान दायक असते.खीरी सोबत
खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.गरम पाण्याबरोबर
मध घेऊ नयेथंड पाण्याबरोबर
शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.कलिंगडा बरोबर
पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.चहा सोबत
काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.माशा सोबत
दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.मांसा बरोबर
मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.गरम जेवणा बरोबर
थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.खरबुजा बरोबर
लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र........................
- सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.
- मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.
- कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते.
- धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.
- अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.
- भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.
- अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, आति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.
- या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंदी पासून बचाव करणे हितकारी असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.
- झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भारणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे. मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते.
अर्थ असा नाही.............
मी इ - मेल फॉरवर्ड करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला काही काम नाही ;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी ,
इ - मेलसारखे दुसरे साधन नाही
मी हसत असतो
याचा अर्थ असा नाही ,
माझं डोकं जाग्यावर नाही ;
दु : खाचे प्रदर्शन करुन ,
सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा ,
हसत राहणे वाईट नाही
मी सुखात असतो
याचा अर्थ असा नाही ,
दु : खात मी होरपळलो नाही ;
दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा ,
एकट्याने होरपळणे चुकीचे नाही
सर्वांची खिल्ली उडवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला त्यांच्या भावनांची कदर नहीं ;
खोटी समजूत घालून ,
मर्जीत राहण्यापेक्षा ,
खिल्ली उडवणे वाईट नाही
कट्ट्यावर टपोरिगिरी करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की प्रेम मला समजत नाही ;
प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा ,
कट्ट्यावर शिट्ट्या मारणं ,
टपोरिगिरीचे लक्षण नाही
पीजे मारून हसवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही ;
तणाव निर्माण करण्यापेक्षा ,
पीजे मारून हसवण्यात ..
काही गैर नाही ...
याचा अर्थ असा नाही
की मला काही काम नाही ..
याचा अर्थ असा नाही ,
मला काही काम नाही ;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी ,
इ - मेलसारखे दुसरे साधन नाही
मी हसत असतो
याचा अर्थ असा नाही ,
माझं डोकं जाग्यावर नाही ;
दु : खाचे प्रदर्शन करुन ,
सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा ,
हसत राहणे वाईट नाही
मी सुखात असतो
याचा अर्थ असा नाही ,
दु : खात मी होरपळलो नाही ;
दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा ,
एकट्याने होरपळणे चुकीचे नाही
सर्वांची खिल्ली उडवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला त्यांच्या भावनांची कदर नहीं ;
खोटी समजूत घालून ,
मर्जीत राहण्यापेक्षा ,
खिल्ली उडवणे वाईट नाही
कट्ट्यावर टपोरिगिरी करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की प्रेम मला समजत नाही ;
प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा ,
कट्ट्यावर शिट्ट्या मारणं ,
टपोरिगिरीचे लक्षण नाही
पीजे मारून हसवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही ;
तणाव निर्माण करण्यापेक्षा ,
पीजे मारून हसवण्यात ..
काही गैर नाही ...
याचा अर्थ असा नाही
की मला काही काम नाही ..
Friday, September 10, 2010
Razorblade Mirror
A nice piece of design from Suck UK, the Razorblade Mirror is based on the shape of a typical razorblade. Designed by Phil Sims and ideal for a novelty shaving mirror or just an interesting decoration for your living room wall, it's even got the name of the most famous razorblade-user of all on the front - Sweeney Todd. Razor Blade Mirror is selling for £74.99. The price is pretty high for a mirror. So, make sure you are not buying this mirror only for just a “mirror”!
Narcisse Mirror
French design brand Domestic has launched a collection of mirrors by various designers including Matali Crasset, 5.5 Designers and Ich&Ka. According to their website, Narcisse is a collection of artists' mirrors, in which other than the qualities linked to its reflective functions, the key aspect of the mirror resides generally in the quality, design and workmanship of its frame.
Ironing Board Mirror
An interesting concept by designer Aïssa Logerot, this innovative mirror can be used as ironing board when it's tilted and secured on horizontal position. According to the designer, "this object is a link between two consecutive actions: iron clothes and dress up."
How Tall Are You Mirror
http://www.oddee.com/item_96878.aspx
Subscribe to:
Posts (Atom)



















