Demo Site
Showing posts with label इतिहास / माहिती. Show all posts
Showing posts with label इतिहास / माहिती. Show all posts

Friday, August 10, 2012

महाभारत : काल्पनिक काल्पनिक कि सत्य ??




महाभारत के बाद से आधुनिक काल तक के सभी राजाओं का विवरण क्रमवार तरीके से नीचे प्रस्तुत किया जा रहा है...!


आपको यह जानकर एक बहुत ही आश्चर्य मिश्रित ख़ुशी होगी कि महाभारत युद्ध के पश्चात् राजा युधिष्ठिर की 30 पीढ़ियों ने 1770 वर्ष 11 माह 10 दिन तक राज्य किया था..... जिसका पूरा विवरण इस प्रकार है :

क्र................... शासक का नाम.......... वर्ष....माह.. दिन

Monday, April 23, 2012

Indian Independence Act, 1947

इस फोटो को अधिक से अधिक शेयर करें ..... "Transfer of Power Agreement" को जाने और दुसरो को बताएं 14 अगस्त 1947 कि रात को आजादी नहीं आई बल्कि ट्रान्सफर ऑफ़ पॉवर का एग्रीमेंट हुआ था सत्ता के हस्तांतरण की संधि ( Transfer of Power Agreement ) यानि भारत के आज़ादी की संधि | ये इतनी खतरनाक संधि है की अगर आप अंग्रेजों द्वारा सन 1615 से लेकर 1857 तक किये गए सभी 565 संधियों या कहें साजिस को जोड़ देंगे तो उस से भी ज्यादा खतरनाक संधि है ये | 14 अगस्त 1947 की रात को जो कुछ हुआ है वो

Friday, December 23, 2011

महाभारत की एक सांझ

महाभारत का अंतिम चरण, एक भयंकर द्वन्द युद्ध व दुर्योधन की पराजय के साथ एक अधर्म का सर्वनाश, परन्तु लुप्त तथ्यों पर प्रकाश डालने पर एक प्रश्न उठता है की अधर्मी कौरव थे कि पांडव??
सांझ का समय,दुर्योधन अपनी अंतिम साँसों को गिन रहा है एकाएक एक स्वर दुर्योधन को पुकारता हुआ...भाई, भाई दुर्योधन...
दुर्योधन आँखें खोलता है तो देखता है की युधिष्टर उससे मिलने आया है. दोनों का ये संवाद एक विवादित पहलु उजागर करता है और यह सोचने पर विवश करता है की दुर्योधन का कर्म, कोई अधर्म नहीं था...बहुत साल पहले एक पाठ पढ़ा था जो कि माखन लाल चतुर्वेदी द्वारा लिखित है. 


दुर्योधन आँखें खोलके जैसे ही युधिष्टर को देखता है, बोल पढता है-
दुर्योधन-- जीवन भर मुझसे द्वेष रखा,मृत्यु पर तो मुझे चैन प्रदान होने देते, क्या देखने आये हो मेरी विवशता, या अब भी तुम्हारी छल पूर्ण विजय में कोई त्रुटी रह गयी??
युधिष्टर- नहीं भाई, तुमने जो किया वो अधर्म था और इसका यही अंत होना था...
युधिष्टर- और यह तुम्हे भी ज्ञात था दुर्योधन की तुमने सर्वदा अधर्म का साथ दिया.

Wednesday, November 2, 2011

श्रीगणेश अथर्वशीर्ष

श्रीगणेश उपासक अथर्वशीर्षाचे रोज २१ पाठ करतात. फलश्रुती फक्त एकदाच म्हणतात. श्रीगणेश अथर्वशीर्ष म्हणताना श्रीगणेश मूर्तीवर अभिषेक चालू ठेवावा. विशेष संकटकाळात दहा दिवसांत संकल्पयुक्त एक हजार पाठ पूर्ण करतात हे पाठ विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांच्या स्मरणशक्तीत व बुध्दिमत्तेत विलक्षण वाढ होते असा अनुभव आहे.श्री गणेश अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित पाहण्यासाठी   इथे जा .

Thursday, September 15, 2011

शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)


शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.

शेवटच्या ’राज्याची मोजदाद’ या प्रकरणात फारच माहितीपूर्ण व सुरस तपशील सापडतो. कारखाने, महाल, खजिना (सोने-नाणे, कापड-जिन्नस इ०), घोडे, पागा, त्यावेळचे सरदार, शिलेदार, सुभेदार, हत्ती, जहाजे, आरमार, सरदार, गड-कोट-जंजिरे (जुने ५०, शिवाजी राजांनी वसवलेले १११ व कर्नाटक प्रांतातील काबीज केलेले ७९ असे एकूण २४०).
मृणाल विद्याधर भिडे ह्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक टंकन करून मराठीप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथ आपले मित्र श्री० मिलिंद पंडित (सदाशिव पेठ, पुणे) ह्यांनी आपल्याकरिता पाठवलेला आहे.
संपूर्ण बखर खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.

Saturday, September 10, 2011

’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)



Saturday, September 3, 2011

गणपती




गणपती
एकदंत.jpg
म्हैसूर शैलीतील गणपतीचे चित्र बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता
मराठी गणपती
वाहन उंदीर
शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत
वडील शंकर
आई पार्वती
पत्नी ऋद्धी, सिद्धी
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

Tuesday, August 23, 2011

गोकुळाष्टमी / गोपाळकाला / दहीहंडी / दहीकाला



तिथी व इतिहास
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

Wednesday, August 3, 2011

१४ विद्या आणि ६४ कलां

प्राचिन कालापासुन आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कलां

चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद

Monday, August 1, 2011

व्रते



आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या चार महिन्यांचा चातुर्मास हा खरे म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. आषाढ महिन्यात दक्षिणायन चालू होते. या काळात देव शयन करतात, अशी समजूत आहे. देव झोपी जातात, तेव्हा आसुर प्रबळ होतात. त्यांचा त्रास मानवाला होऊ नये म्हणून या काळात अधिकाधिक उपासना करण्याच्या दृष्टीने या चार महिन्यांत अधिकाधिक व्रतवैकल्ये येतात. हल्लीच्या काळी पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे व्रते करण्याचे महत्त्व कमी झाले आहे किंवा त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. व्रते श्रद्धापूर्वक आणि शास्त्रानुसार केल्याने त्यातून चैतन्य मिळून ईश्वराप्रती भाव वाढण्यास साहाय्य होते. म्हणून या काळातील व्रते समजून घेऊ..


जिवंतिका पूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला जिवंतिका अमावास्या, असेही म्हणतात. दीपपूजनाबरोबरच या दिवशी जिवंतिका पूजनही केले जाते. जिवंतिका पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवंतिका उर्फ जिवती या व्रताची देवता होय. ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे. पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते. परंपरेनुसार श्रावणातील शुक्रवारी सायंकाळी पाच लेकुरवाळ्या सुवासिनींना घरी बोलावून हळद कुंकू लावतात व दूध साखर आणि फुटाणे देतात.

मंगळागौरीचे व्रत
    श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचे व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौर ही एक सौभाग्यदात्री देवता आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत करायचे असत. लग्न झाल्यानंतर पहिली पाच ते सात वर्षे श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. या दिवशी शिव, गणपति आणि गौरी यांची पूजा केली जाते.
    ही झाली श्रावण महिन्यातील काही महत्त्वाची व्रतं. श्रावण महिन्यातील अन्य वारांच्या दिवशीसुद्धा त्या त्या वारांप्रमाणे काही जण व्रत पाळतात.

दीपपूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला दीपपूजन करतात. या दिवशी घरातील दिवे, उदा. समया, निरांजन स्वच्छ घासून उजळाव्यात़ नंतर चौरंगावर अथवा पाटावर थोड्याशा अक्षता घ्याव्यात व त्यावर दिवे ठेवावेत. गंध-अक्षता लावून व फुले वाहून त्यांची पूजा करावी.

श्रावणी सोमवारचे व्रत
    श्रावण महिन्यात अनेक जणांकडून केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचे व्रत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करायची असते़  या दिवशी निराहार उपवास करावा किंवा नक्त भोजन करावे, असे सांगितलेले आहे. निराहार उपवास म्हणजे फक्त आवश्यकतेनुसार पाणी ग्रहण करणे. नक्त भोजन म्हणजे सूर्यास्तानंतर तीन घटकेच्या काळामध्ये संपूर्ण दिवसभरात एकदा भोजन करणे.





शिवामूठीचे (शिवमुष्टी) व्रत
    शिवमुष्टी हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केले जाते. सुवासिनीने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार करावयाचे हे व्रत आहे. हे व्रत करतांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी - तांदुळ, दुसर्‍या सोमवारी - तीळ, तिसर्‍या सोमवारी - मूग व चवथ्या सोमवारी - जव किंवा गहू या धान्यांच्या पाच मुठी देवावर वहाव्यात. शिवामूठ शिवपिंडीवरती वहायची असते. हे व्रत शिवमंदिरात जाऊन करतात. ज्यांना ते शक्य नसते त्या घरच्या देवघरातील शिवपिंडीला शिवामूठ वहातात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी फक्त एक वेळ आहार घेऊन शिवलिंगाची पूजा करावी. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )




ज्येष्ठा गौरीचे व्रत
    देव आणि दानव यांच्यातील संघर्षामध्ये देवांवर आलेले संकट दूर होण्यासाठी देवस्त्रियांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली आणि मग श्री महालक्ष्मीने हे संकट दूर केले. तेव्हापासून या प्रसंगाची आठवण म्हणून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण श्री महालक्ष्मीने करावे, यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करण्यात येते. ऋषीपंचमीनंतर मूळ नक्षत्रावरती गौरींची स्थापना करण्यात येते. त्यासाठी दोन मुखवटे घरी आणण्यात येतात. एक मुखवटा असतो, तो ज्येष्ठा गौरीचा आणि दुसरा असतो कनिष्ठा गौरीचा. तीन दिवस हे मुखवटे ठेवण्यात येतात. गौरींना निरनिराळ्या प्रकारचा नैवेद्य देण्यात येतो आणि नंतर तिसर्‍या दिवशी या मुखवट्याचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी  मुखवट्यांच्याऐवजी खडे आणले जातात. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )

अनंत चतुर्दशी
     अनंत चतुर्दशी हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस केले जाते. या व्रताची देवता अनंत म्हणजेच श्री विष्णु आहे. हे व्रत करतांना चौरंगावर किंवा पाटावर तांदुळ ठेवून त्यावर गंगाजल असलेला कलश ठेवतात. त्यात आंब्याची पाने घालून त्यावर ताम्हन ठेवतात व ताम्हनात तांदुळ ठेवतात. नंतर त्यात आठ सुपार्‍या ठेवतात. त्यावर डाव्या बाजूला पुरुष व उजव्या बाजूला स्त्रीचे प्रतीक म्हणून दोरा मांडतात. नंतर त्यांची पूजा करतात. ही पूजा शक्यतो दांपत्याने करावी. अपवादात्मक परिस्थितीत एकट्या पुरुषाने किंवा स्त्रीने ही पूजा केली तरी चालते. अनंत व्रत झाल्यानंतर पूजेतील अनंताचा दोरा पुरुषांच्या उजव्या दंडाला, तर स्त्रियांच्या डाव्या दंडाला बांधतात. हा दोरा पुरोहिताकडून बांधून घ्यायचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत पती-पत्नी हा दोरा एकमेकाला बांधू शकतात. हा दोरा एक वर्ष तसाच धारण करावा. दुसर्‍या वर्षी दुसर्‍या दोर्‍याची पूजा झाल्यावर तो जुना दोरा विसर्जित करावा किंवा पुरोहिताला दान करावा. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ)




ऋषीपंचमी
स्त्रिया ऋषीपंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी करतात.
उद्देश
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यामुळे कळत-नकळत जे दोष लागतात, त्याचा स्त्रियांवर, पुरुषांवर आणि वास्तूवरसुद्धा अयोग्य परिणाम होतो़  त्यांच्या निवारणासाठी हे व्रत करावे. स्त्रियांवर होणारा अयोग्य परिणाम ऋषीपंचमीच्या व्रतामुळे कमी होतो. तसाच तो गोकुळ अष्टमीच्या व्रतामुळेसुद्धा कमी होतो.
या दिवशी स्नान करून अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली  जाते. पूजेसाठी पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या आठ पूजा घालून त्यावर सात ऋषी व एक अरुंधती, यांच्यासाठी आठ सुपार्‍या मांडाव्यात. पूजेच्या सुरुवातीला ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागले असतील त्यांच्या निराकरणासाठी व अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करतात व त्यानंतर त्यांची शोडषोपचारे पूजा करतात. पूजेमध्ये सप्तर्षींना वहाण्यासाठी तुळस, आघाडा, बेल, रुई, शमी व धोत्रा या पत्रींचा समावेश करतात. पूजेनंतर ऋषींचे विसर्जन करावे असा विधी आहे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा व बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
    पूर्वी ऋषी मुनी सकळी । नित्य पिकवती साळी ।।
    ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी । महातपस्वी पुण्यपुरुष ।।
याचा अर्थ असा आहे - पूर्वीच्या काळी महातपस्वी पुण्यापुरुष असे हे ऋषीमुनी आपल्या मंत्रसामर्थ्याच्या आधारे रोज साळी हे धान्य पिकवत असत. या दिवशी या ऋषीमुनींच्या मंत्रसामर्थ्याचे आणि त्यांच्या अपरिग्रह वृत्तीचे स्मरण करत व्रत करावे.
     ऋषीपंचमी हे व्रत १२ वर्षे करावे आणि त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापन केल्यानंतरसुद्धा हे व्रत चालू ठेवता येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक, उत्सव व व्रते’)


 व्रतांचे काही नियम
  व्रत करणार्‍यान क्षमा, दया, दान, सत्य अशा गुणांची जोपासना करायला हवी. व्रत पाळतांना काही पथ्य व्रत करणार्‍यान सांभाळायला हवे. यामधे शरीराला मस्तकाला तेल लावणे, विडा खाणे, धुम्रपान करणे, चोरी करणे मनोविकार बळावतील अशा गोष्टी करणे, लोभ आळस, राग, अशा सर्व गोष्टी व्रत पाळणार्‍याने टाळायला हव्यात. व्रतकाळामधे कोणतेही औषध घेण्यास हरकत नाही.

Wednesday, July 20, 2011

नाग पंचमी

nag_panchami1.jpgHinduism as a religion is many-sided yet bound by a common search for Truth and to Hindus it means a way of life and a fellowship of faiths. With the advent of the Aryans, it originated as a simple form of worship of the forces of Nature, drawing in its system action in social organisations, local cults, deities’ diversebeliefs and modes of worship.


Nag-Panchami is an important all-India festival and is celebrated on the fifth day of the moonlit-fortnight in the month of Shravan (July /August). This is the time when serpents invariably come out of their holes that get inundated with rain-water to seek shelter in gardens and many times in houses. As such they pose a great danger to man. May be therefnag_panchami.jpgore, snakes are worshiped on this day. Right from the times when mankind started acquiring some sort of culture, Sun and the snake have been invoked with prayers and ritual worship in most of the countries. In India even before the Vedic times, the tradition of snake-worship was in vogue.



The Legend
In ancient India, there lived a clan by the name of "NAGAS" whose culture was highly developed. The Indus Valley civilisation of 3000 B.C. gives ample proof of the popularity of snake-worship amongst the Nagas, whose culture was fairly wide-spread in India even before the Aryans came. After the Naga culture got incorporated into Hinduism, the Indo-Aryans themselves accepted many of the snake deities of the Nagas in their pantheon and some of them even enjoyed a pride of place in the Puranic Hinduism.


The prominent Cobra snakes mentioned in the Puranas are Anant, Vasuki, Shesh, Padma, Kanwal, Karkotak, Kalia, Aswatar, Takshak, Sankhpal, Dhritarashtra and Pingal. Some historians state that these were notsnakes but Naga Kings of various regions with immerse power.


The thousand-headed Shesh Nag who symbolises Eternity is the couch of Lord Vishnu. It is on this couch that the Lord reclines between the time of the dissolution of one Universe and creation of another. Hindus believe in the immortality of the snake because of its habit of sloughing its skin. As such Eternity in Hinduism is often represented by a serpent eating its own tail.


In Jainism and Buddhism snake is regarded as sacred having divine qualities. It is believed that a Cobra snake saved the life of Buddha and another protected the Jain Muni Parshwanath. To-day as an evidence of this belief, we find a huge serpent carved above the head of the statue of Muni Parshwanath. In medieval India figures of snakes were carved or painted on the walls of many Hindu temples. In the carves at Ajanta images of the rituals of snake worship are found. Kautilya, in his "Arthashastra" has given detailed description of the cobra snakes.


Fascinating, frightening, sleek and virtually death-less, the cobra snake has always held a peculiar charm of its own since the time when man and snake confronted each other. As the cobra unfolded its qualities, extra-ordinary legends grew around it enveloping it in the garble of divinity. Most of these legends are in relation with Lord Vishnu, Shiv and Subramanyam.


The most popular legend is about Lord Krishna when he was just a young boy. When playing the game of throwing the ball with his cowherd friends, the legend goes to tell how the ball fell into Yamuna River and how Krishna vanquished Kalia Serpent and saved the people from drinking the poisonous water by forcing Kalia to go away.


sv.jpgIt is an age-old religious belief that serpents are loved and blessed by Lord Shiv. May be therefore, he always wears them as ornamentation around his neck. Most of the festivals that fall in the month of Shravan are celebrated in honour of Lord Shiv, whose blessings are sought by devotees, and along with the Lord, snakesare also worshiped. Particularly on the Nag-Panchami day live cobras or their pictures are revered and religious rights are performed to seek their good will. To seek immunity from snake bites, they are bathed with milk, haldi-kumkum is sprinkled on their heads and milk and rice are offered as "naivedya". The Brahmin who is called to do the religious ritual is given "dakshina" in silver or gold coins some times, even a cow is given away as gift.




Wednesday, July 13, 2011

पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५१ वर्षे पूर्ण ...

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शूरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम....

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५१ वर्षे पूर्ण होत्तात.

पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.

Monday, July 11, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास


पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करा...वा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्यदैत्याला मारले. ही जी शक्तीदेवीतीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

Monday, June 20, 2011

आहार किती घ्यावा ?



अ. मित आहार : आपण जे भोजन करतो, ते अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि त्याची प्राप्ती व्हावी म्हणून करत असल्याने ‘भोजन देहासाठी नसून देव जो महेश्वर तो भोक्ता आहे, त्याच्याकरिता आहे’, अशी
श्रद्धा मनात बाळगून जे भोजन केले जाते, त्याला ‘मिताहार’ असे म्हणतात.
अपरे नियताहाराः । - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३०
अर्थ : नियत, मित आहार करणे.
पोटाचे दोन भाग अन्न ग्रहण करून तिसरा भाग पाणी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवणे, म्हणजे मिताहार.
लाभ : ‘आहार अल्प (कमी) केला, म्हणजे इंद्रिये क्षीण होतात, दुबळी होतात; पण त्यांची अंतःशक्ती विलक्षण वाढते. आपोआप क्षीण झालेल्या त्या इंद्रियांत, त्या त्या इंद्रियवृत्तीचा विजय होतो.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
आ. प्राणरक्षणापुरताच आहार घ्यावा ! : प्राणरक्षक आहारच प्राणवायू घेतो. शरिराला अंतर्वायू म्हणजे प्राण. त्याला अन्न आणि जल दिले की, त्याचे अस्तित्व अन् कर्मकर्तृत्व ठीक चालते. प्राणापुरताच आहार स्वीकारावा. आवश्यक आहारच घेतला नाही, तर विचार करणारे मन विकलांग आणि दुर्बल होते. विकल्पाने ज्ञाननाश होतो.’

कोणते अन्न खाऊ नये ?


अ. तामस अन्न : कुजलेले, रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे आणि यज्ञासाठी अयोग्य असे अन्न तामस असते.

आ. मांसाहार : मांसाहारामुळे रज आणि तम गुण यांची वृद्धी होते. मांसाहारामुळे साधकाला हिंसादोष लागतो.
इ. कांदा आणि लसूण
१. हे पदार्थ कामोत्तेजक असून मनुष्याची प्राणशक्ती खाली खेचणारे आहेत.
२. लशुनं गृजनं चैव पलाण्डुं कवकानि च ।
अभक्ष्याणि द्विजातीनाम् अमेध्यप्रभवानि च ।।
- मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ५
अर्थ : द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.
३. ‘कांदा आणि लसूण पुरुषाने खाऊ नयेत; खाल्ले तर बाईला पुरुष नकोसा वाटतो.’
- स्वामी विद्यानंद, मुंबई (वर्ष १९८७)
ई. निषिद्ध आहाराची अन्य उदाहरणे
१. ‘आंबलेले
२. थुंकलेले, थुंकी पडलेले, कृतघ्न व्यक्तीचे
३. कुत्र्याने शिवलेले
४. रजस्वलेचा स्पर्श झालेले
५. मेलेल्यासाठी शिजवलेले
६. सुतक आणि सोयर यांच्या दहा दिवसांतील
७. पत्नीने ज्याला मुठीत ठेवला आहे, त्याचे
८. वेश्येच्या घरचे
९. नपुंसक, व्यभिचारिणी आणि अपराधी यांच्याकडील
१०. ज्याला पत्नीचा व्यभिचार सहन होतो, त्याचे’
११. ‘कावळा किंवा इतर पक्षी यांनी खाल्लेले
१२. कुत्र्याने पाहिलेले किंवा स्पर्श केलेले
१३. चार दिवस मासिक पाळी न पाळणार्‍या विटाळशी स्त्रीची दृष्टी पडलेले
१४. भ्रूणहत्या करणार्‍याच्या विषारी दृष्टीस पडलेले किंवा चांडाळाची दृष्टी पडून दूषित झालेले

अन्नाला यज्ञकर्म का म्हटले आहे ?


‘तृप्ती ही जिवाला कारक आहे. शरिराचे बाह्य-पोषण अन्नाने होते. अग्निदेवाला आहुती देऊन आपण अग्नीच्या ऋणातून कृतज्ञतापूर्वक मुक्त होतो, तेव्हा अग्नीची तृप्ती होते, म्हणजे तो शांत आणि कल्याणकारी होतो; 
त्याचप्रमाणे अन्न सद्भावाने ग्रहण करून जिवाची तृप्ती होते. त्या वेळी ही तृप्ती शरीर म्हणजे शरीररूपी ब्रह्माला शांत करते. म्हणून महान हिंदु संस्कृतीत ऋषींनी या पवित्र कर्माला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.’

Sunday, June 19, 2011

केळीच्या पानावर जेवायचे महत्त्व ?


अ. पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.
आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते. 
इ. केळीच्या पानात जेवणार्‍या व्यक्तीला होणारे लाभ
१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.
२. केळीच्या पानातील चैतन्याचा प्रवाह व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे शरिराची शुद्धी होऊन शरिराभोवती चैतन्याचे कवच मंद गतीने निर्माण होते. अशा प्रकारे नेहमी केळीच्या पानावर जेवल्यास हे कवच वाढत जाऊन ते अभेद्य होते.

३. केळीच्या पानातील सगुण चैतन्य त्यावर जेवणार्‍या व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ या स्वरूपात अनुभवता येते. केळीच्या पानाकडून येणारे सगुण चैतन्य आणि पाटावर बसून जेवतांना होणारी शरिराची मुद्रा यांमुळे जेवणार्‍या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी सगुण चैतन्याचे वलय (१ टक्का) निर्माण होते. त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. 
४. केळीच्या पानाकडून भूदेवीतत्त्वाचा प्रवाह जेवणार्‍या व्यक्तीकडे प्रवाहित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची अंतर्बाह्य १ टक्का शुद्धी होते आणि तिच्या देहातील काळी शक्ती नष्ट होते.
५. जेवणार्‍या व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चैतन्याचे वलय मंद गतीने निर्माण होते. त्यामुळे तिचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते.’
- सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्.

Tuesday, June 14, 2011

पुरुषांनी मांडी घालून जेवायला का बसावे ?

अ. ‘जेवतांना पुरुषाने सुखासनात (मांडी घालून) बसावे. सुखासनात बसल्यामुळे जिवाच्या देहातील सूक्ष्म-वायू आणि त्यांचे प्रवाह सुरळीतपणे कार्यरत होतात. तसेच जिवाच्या देहात असलेले त्रिगुण हेही काही प्रमाणात स्थिर होतात. त्यामुळे जिवाने ग्रहण केलेली भोजनातील सात्त्विकता त्याच्या देहात सहजतेने ग्रहण होऊन स्थूलदेह आणि प्राणदेह यांना आवश्यक मात्रेत ऊर्जेचा पुरवठा होतो.’ - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.६.२००७, दुपारी ३.३५)


आ. ‘मांडी घालून जेवावयास बसल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. मांडीच्या विशिष्ट अवस्थेमुळे अन्न पोटात चांगले घुसळले जाते. पुढे वाकून जेवावे लागत असल्याने पोटाचे स्नायू वारंवार आकुंचन आणि प्रसरण पावतात अन् त्यामुळे पचनाला आवश्यक असणारा रक्तपुरवठा वाढतो. तसेच अन्न ग्रहण करीत असतांना निर्माण होणारा वात (गॅस) बाहेर पडायला साहाय्य होते.

भोजनाशी संबंधित आचार


‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ हा श्लोक उच्चारून एकाच वेळी जेवावयास बसत. या सर्वांना 
चार-पाच दशकांपूर्वी कुटुंबातील सर्व जण जेवणापूर्वी हात-पाय आणि तोंड धुऊन, पाटावर मांडी घालून,  
घरातील स्त्रिया
जेवण वाढत. पाट-पाणी घेणे, पानात योग्य ठिकाणी योग्य अन्नपदार्थ वाढणे यांपासून ते उष्टी
काढून भूमीला शेण लावण्यापर्यंत सर्व कृती मुला-मुलींना शिकवल्या जात. आता मात्र एकत्र कुटुंबव्यवस्थेचा 
र्‍हास, आधुनिकतेचा प्रभाव आणि गतीमान जीवनशैली यांमुळे या सर्वांचा विचार कुठे होतो ? भोजनाशी 
संबंधित नित्य आचार स्वतः पाळणे आणि ते पुढच्या पिढीला शिकवणे जवळजवळ  थांबलेच आहे. 
भोजनाशी संबंधित आचार पाळणे का आवश्यक आहे ? ‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार,
आध्यात्मिक संस्कारांचे मूळही सात्त्विक आहारात दडले आहे. आहार सात्त्विक असण्याच्या जोडीलाच 
तसे कर्म’, असे म्हटले जाते. कर्म जर उत्तम असेल, तरच जिवाची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते; म्हणून  
अन्नसेवनामागील भावही महत्त्वाचा आहे. ‘अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे’, असे मानून ते ‘देवाचा प्रसाद’ म्हणून 
प्रार्थना आणि नामजप करत ग्रहण केल्याने ते एक पवित्र यज्ञकर्मच बनते. असे करणे, ही साधनाच आहे.

भोजनाच्या वेळचे आचार




अ. उजव्या हाताने भोजन करावे. लहान मुलांनाही उजव्या हातानेच जेवण्याची सवय लावावी.
आ. घास घेतांना पाचही बोटांचा वापर करावा. काट्या-चमच्याने खाणे शक्यतो टाळावे.

इ. वरण-भात आणि त्यावर तूप यांच्यापासून जेवणास प्रारंभ करावा. जेवणाच्या प्रारंभी जड, स्निग्ध,गोड, शीत आणि घट्ट पदार्थ खावेत. जेवणाच्या मध्ये आंबट अन् खारट पदार्थ खावेत. जेवणाच्या शेवटी तिखट आणि कडू पदार्थ खावेत.
ई. जेवतांना प्रत्येक घास अनेकदा (३२ वेळा) चावून खावा.
उ. जेवतांना मध्ये मध्ये पाणी प्यावे.
उ १. भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे.
उ २. डाव्या हातात पाण्याचे भांडे धरून आणि उजवा हात पालथा करून खालच्या दिशेने उजव्या हाताचा
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers