Demo Site

Saturday, December 24, 2011

आजही म्हणता नाही आलं

माझ्या सारख्या एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??" :(((

दारू ने केला नाश


आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !
आई,

Friday, December 23, 2011

महाभारत की एक सांझ

महाभारत का अंतिम चरण, एक भयंकर द्वन्द युद्ध व दुर्योधन की पराजय के साथ एक अधर्म का सर्वनाश, परन्तु लुप्त तथ्यों पर प्रकाश डालने पर एक प्रश्न उठता है की अधर्मी कौरव थे कि पांडव??
सांझ का समय,दुर्योधन अपनी अंतिम साँसों को गिन रहा है एकाएक एक स्वर दुर्योधन को पुकारता हुआ...भाई, भाई दुर्योधन...
दुर्योधन आँखें खोलता है तो देखता है की युधिष्टर उससे मिलने आया है. दोनों का ये संवाद एक विवादित पहलु उजागर करता है और यह सोचने पर विवश करता है की दुर्योधन का कर्म, कोई अधर्म नहीं था...बहुत साल पहले एक पाठ पढ़ा था जो कि माखन लाल चतुर्वेदी द्वारा लिखित है. 


दुर्योधन आँखें खोलके जैसे ही युधिष्टर को देखता है, बोल पढता है-
दुर्योधन-- जीवन भर मुझसे द्वेष रखा,मृत्यु पर तो मुझे चैन प्रदान होने देते, क्या देखने आये हो मेरी विवशता, या अब भी तुम्हारी छल पूर्ण विजय में कोई त्रुटी रह गयी??
युधिष्टर- नहीं भाई, तुमने जो किया वो अधर्म था और इसका यही अंत होना था...
युधिष्टर- और यह तुम्हे भी ज्ञात था दुर्योधन की तुमने सर्वदा अधर्म का साथ दिया.

Thursday, December 22, 2011

का बापाचं आपल्या मुलीला लिहिलेलं पत्र शेवटच्या क्षणी......



माझ्या बाळा कशी आहेस ग तू ?
विसरलीस का ग ह्या बापाला, आठवण तरी येते का कधी ?
जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पहायचीस घरी यायची.
केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्या बरोबर खेळेल,
आठवतं का तुला माझ्या हाताला हाथ धरून चालायला शिकली होतीस.
जेव्हा तू धडपडून पडायचीस तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबा होता,

Friday, December 16, 2011

नव्या साइट्स

इंटरनेटचा पसारा खूपच मोठा आहे. त्यामुळेच चांगल्या साइट्स आहेत तरी कोणत्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याची आणि इतरही प्रश्नांची केलेली उकल...

इंटरनेटवर गेल्यावर आपल्याला काय शोधू आणि काय नाही असे झालेले असते. सगळ्याच चांगल्या साइट्स आपल्याला माहीत असतील असे नाही. कारण इंटरनेटचा पसारा इतका मोठा आहे की त्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळणे केवळ अशक्य आहे. तरीही तुमच्या इंटरेस्टच्या चांगल्या साइट्स कोणत्या हे जाणून घ्यायची इच्छा असली तर? त्यासाठी www.stumbleupon.com ही साइट तयार आहे. या साइटवर गेल्यावर शेकडो माहितीपूर्ण साइट्सचा खजिना मिळेल. ती साइट ओपन केल्यावर 'साइन अप हिअर' या बटनावर क्लिक करा, पुढे विचारण्यात येणारी आवश्यक ती (ईमेल, पासवर्ड वगैरे) माहिती भरा. तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे ते निवडा की मोठा खजिना तुमच्यापुढे खुला झालाच म्हणून समजा. 'आयई ८' वापरत असलात तरी स्टम्बलअपॉनचा टूलबार लोड करता येईल. ते झाले की इंटरनेट सफिर्ंगची मजा वाढेल आणि आपण फार मर्यादित स्वरूपात इंटरनेटचा वापर करत होतो हे लक्षात येईल.

मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल.....

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल....

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

Monday, November 7, 2011

अंतिम युद्धकथा:भाग-2

 भाग-1 
 परत नम्रताला झोप काही आली नाही. तिला परत परत तेच दृशा दिसत होते. तो आवाज कानात घुमत होता. तिच्या लहानपणीच्या  आठवणी जागृत झाल्या. तिला स्वप्नात दिसला तसा डोंगर, तशी गुहा तिने कुठेतरी बघितली होती पण कुठे ते काही तिला आठवेना. ती आठवण्याचा प्रयत्न  करत  परत झोपेत जाण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. नम्रता डॉक्टर झाली होती. ती तिवडे नावाच्या एका छोट्याश्या पाड्यातून आली होती. तिचे गाव रात्नागरी जिल्यातील अदरवाडी गावाजवळ होते. इतकी वर्ष झाली तरी अजून बस काही त्यांच्या गावात आली नव्हती. वीज सुद्धा आता काही वर्षापूर्वीच दाखल झाली होती.

Wednesday, November 2, 2011

श्रीगणेश अथर्वशीर्ष

श्रीगणेश उपासक अथर्वशीर्षाचे रोज २१ पाठ करतात. फलश्रुती फक्त एकदाच म्हणतात. श्रीगणेश अथर्वशीर्ष म्हणताना श्रीगणेश मूर्तीवर अभिषेक चालू ठेवावा. विशेष संकटकाळात दहा दिवसांत संकल्पयुक्त एक हजार पाठ पूर्ण करतात हे पाठ विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांच्या स्मरणशक्तीत व बुध्दिमत्तेत विलक्षण वाढ होते असा अनुभव आहे.श्री गणेश अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित पाहण्यासाठी   इथे जा .

Tuesday, October 25, 2011

How to Create Facebook FBML Template?

Everyone knows a social network called FaceBook. It’s the place where lots of people are constantly spending lots of time. It didn’t take a long time for brands and local businesses to join FaceBook too. So when the amount of non-human accounts started to grow, FaceBook guys have decided to add an ability to create separate pages for businesses and brands. Today FaceBook pages can be equipped and customized with a lot of different widgets and applications. However the most important of all is the FBML box – it lets you create awesome landing pages, using HTML, CSS, FBML, FBJS, iframes and even Flash.
In this tutorial we will show you how to design a photographers FaceBook FBML page. Follow carefully what we say and you will get a nice layout like this:




Friday, October 7, 2011

ubislate (आकाश ) भारताचे संशोधन जगातील सर्वात स्वस्त tablet

Long awaited low budget student tablet pc ready to fire in next few days, Indian government announced this Akash tablet on 05.10.2011 by Minister Mr. Kapil Sibal. Datawind ubislate, Akash ubislate, Akash tablet sakshit tablet and a lot of names recorded into people’s mind but everyone do identify this as low budget tablet. Actually it was made by Indian Institute of Technology and they specially targeting to school and college going students. Keep mind that Akash tablet is a entry level tablet.
 

Tuesday, October 4, 2011

श्रीमंत आणि गरीब - ज्याचा त्याचा दृष्टीकोन

एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
...' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

Saturday, September 24, 2011

अंतिम युद्ध


   अचानक  कोणत्यातरी धक्यामुळे नम्रताला जाग आली.जाग आली म्हणजे तिला तसा वाटले पण डोळे उघडायला तयारच नव्हते. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले . तिला वाटले आपण आताच तर झोपलो होतो इतक्या लवकर सकाळ कशी झाली . तिने डोळे चोळत इकडे तिकडे बघितले . तिला एकदम थंड स्पर्श जाणवला . तिने बघितले  तर ती एका फारशी वर झोपली होती . तिला थोडे आश्चर्य वाटले . झोपताना तर ती तिच्या रूम मध्ये पलंगावर झोपली होती . त्या खोलीचा काहीच पत्ता नव्हता . ती ज्या जमिनीवर झोपली होती ती जमीन जुन्या काळ्या दगडांची होती . ते दगड एकमेकांत बसवले होते . जमिनीतील दगड वापरून अगदी गुळगुळीत झाले होते . बघून कोणालाही समजले असते कि एकेकाळी इथे माणसाचा बराच वावर असला पाहिजे . तिला समोरच  काही अंतरावर एक वस्तू दिसली . ते एक जुने पडके मन्दिर होते .म्हणजे उरलेले भग्नावशेष तिथे होते .   त्यावरून ती जी वस्तू दिसत होती तिला मंदिर असे म्हणू शकतो. ती वस्तू बरीच शतके जुनी असल्यासारखी दिसत होती . जमिनी प्रमाणेच  पूर्ण काळ्या दगडात बांधलेली. प्रवेशदारा समोरच दोन सिंहाचे पुतळे होते . पण पण त्यांच्या डोक्यावर हे काय आहे ? त्यांची डोकी सिंहा सारखी  नक्कीच

Friday, September 23, 2011

ज्ञानयोग

ज्ञानाच्या साधनेने आजचा अवाढव्य विश्वविस्तार आपण अनुभवत आहोत. अर्थात याचे बरेवाईट परिणाम भोगतो आहोत. आदिमानवाच्या काळापासून ज्ञानोपासना सुरू आहे. अ‍ॅडमनेही ज्ञानाचे फळ चाखले. ते त्याला पचले नाही, परंतु माणसाने यातून पचनशक्ती वाढवली. ज्वलंत विस्तवही त्याने पचविला. त्याची ओळख करून घेतली. त्याच्या साहाय्याने उपजीविकेची साधने त्याने गोळा केली. अग्नीचे ज्ञान हा मानवाच्या प्रगतीतला मौलिक टप्पा होता. ‘अग्नीमिळे पुरोहितम्’ या प्रख्यात वैदिक ऋचेतून अग्नीची देव म्हणून स्तुती केलेली आहे.
‘‘तुम्ही स्वत:ला ओळखा’’ हे खरे ज्ञान आहे. तेच कठीण आहे. महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात, ‘‘न वा अरे सर्वस्य कामाय र्सव प्रियं भवति। आत्मनस्तु कामाय र्सव प्रियं भवति।।’’ सर्व व्यापक परमेश्वराचा विलास म्हणजे हे जग आहे, याची जाणीव होणे हे खरे ज्ञान आहे. हे ज्ञान एकदा झाले, की भूतमात्रात परस्पर जिवाचे मैत्र जडते. आपण विश्वाचे घटक आहोत. विश्वात्म्याचे अंश आहोत ही जाणीव ज्ञानयोगाची सूचक आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे उद्गार इथे स्मरतात. ते म्हणतात, ‘‘ईश्वरा, माझ्या वागणुकीत तू प्रकट हो.’’ जगातली दु:खे, मत्सर, हेवेदावे अज्ञानमूलक आहेत. कार्यकारणभावाच्या यथार्थ ज्ञानाने हे समजावे. सर्व कर्माचा शेवट ज्ञानात होतो. ‘ज्ञानी माझा आत्मा आहे’ असे भगवान गीतेत सांगतात. सारे योग शेवटी ज्ञानयोगात मिळतात. ईश्वरी ज्ञान आणि साक्षात्कार यात येतो. ज्ञानयोगाची ही महानता मान्य करून एक प्रश्न पडतो. ज्ञानाने अनेक थोरामोठय़ांना जगापासून, व्यावहारिक जीवनापासून अलग-अलिप्त ठेवले. यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जगाला व्हावा तसा झाला नाही. (काही सन्मान्य अपवाद सोडा.) योगी अरविंदांनी ज्ञानयोगाला जगाच्या माजघरात आणले. त्याच्या सामर्थ्यांतून विश्वाला पूर्णयोगी केले.

Tuesday, September 20, 2011

बोलावणे आले की ...!

सगळ्याच घटना कशा झटपट घडत गेल्या. दोन आठवड्यापुर्वी सुशिक्षीत बेकार असलेला सन्मित्र भार्गव आज मात्र एका दोनशे एकर पसरलेल्या फार्म हाऊसचा मॅनेजर होता. महिना चक्क आठ हजार रुपये पगार मान्य केला होता माणिकरावांनी.गंमतच आहे नाही.
दोन आठवड्यापुर्वी असाच सकाळी (?) ११-११.३० च्या दरम्यान स्थानिक वर्तमानपत्रे चाळत असताना (सार्वजनिक मोफत वाचनालयात- वर्तमानपत्रे विकत घेवुन वाचण्याची ऐपतच नव्हती म्हणा) मधल्या पानावरची ती जाहिरात वाचण्यात आली. खरेतर ती जाहिरात दोन तीन दिवस रोज येत होती. मी वाचलीही होती पण का कोण जाणे दुर्लक्षच केले होते मी तिकडे.
पाहिजे : फार्म मॅनेजर.
फार्महाऊसच्या देखरेखीसाठी विनापाश, अविवाहित सुशिक्षीत तरुण हवा आहे.
राहणे, खाणे व सर्व सोयी पुरवल्या जातील.
पगार व इतर गोष्टी मुलाखतीदरम्यान ठरवल्या जातील.
भेटा: श्री. माणिकराव जामदग्नि, हॉटेल सर्वोदय, रुम नं. १३,
खाली एक फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. एक गंमत म्हणुन मी फोन केला. कोणीतरी खांडेकर म्हणुन गृहस्थ होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी मागितला म्हणुन आमच्या घरमालकिणीचा नंबर दिला आणि विसरुन गेलो.

आणि चार पाच दिवसांनी असाच दिवसभर उंडगुन रुमवर पोहोचलो. खरेतर मी रात्री ११ च्या आधी कधीच घरी येत नाही. घरमालकिणीचा भाड्याचा तगादा चुकवायचा असतो ना ! स्मित सकाळी सात – साडे सातच्या दरम्यान गपचुप पळ काढायचा आणि रात्री उशीरा सगळे झोपल्यावर हळुच परत यायचं. तसाच आजही आलो तर चंद्या बाहेरच्या पडवीत अभ्यास करत बसला होता. चंद्या म्हणजे आमच्या घरमालकाचं एकुलते एक चिरंजीव. हा पोरगा गेले तीन वर्षे बारावीची परिक्षा देतोय. आजकाल रोज रात्री बाहेर अभ्यास करत बसतो..आई-बाप खुष. बापड्यांना कुठे माहितीये, आपले चिरंजीव रात्र रात्र जागुन कुठला अभ्यास करतात ते. खोटं कशाला बोलु मीच त्याला दर आठवड्याला आशक्याच्या दुकानातुन पिवळ्या कव्हरची पुस्तके आणुन द्यायचो. वाचुन झाली की पठ्ठ्या इमानदारीत परत करायचा, ती परत देवुन दुसरी आणुन द्यायची. त्या बदल्यात दररोज रात्री तो माझ्यासाठी घराचा मुख्य दरवाजा उघडुन द्यायचा.
तर त्या दिवशी परत आलो तेव्हा चंद्या बसलाच होता अभ्यास (?) करत. मला बघताच म्हणाला,” सन्म्या, तो कोण खांडेकर तुझ्यासाठी पेटलाय बघ फोनवर. सकाळपासुन चारवेळा फोन आलाय त्याचा. आईसाहेब तर सॉलीड पेटल्या आहेत. उद्या पुन्हा फुलं पडणार तुमच्यावर !
मी कशाला थांबतो घरात? सकाळी ६ वाजताच गुल झालो. ९.३० च्या दरम्यान पुन्हा खांडेकरला फोन केला. तर घरमालकिणीची कसर त्या भ@#ने भरुन काढली. माझ्या आणि मालकिणबाईच्या दोघांच्या नावाने मनापासुन शंख करुन झाल्यावर मग मुद्दलाची गोष्ट सांगितली.”हे बघा उद्या माणिकराव शहरात येणार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. सकाळी दहा वाजता सर्वोदयला हजर राहा.”
माणिकरावांना भेटलो आणि मग नशीबाची चाकं अशी काय फिरली की यंव रे यंव !

Thursday, September 15, 2011

शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)


शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.

शेवटच्या ’राज्याची मोजदाद’ या प्रकरणात फारच माहितीपूर्ण व सुरस तपशील सापडतो. कारखाने, महाल, खजिना (सोने-नाणे, कापड-जिन्नस इ०), घोडे, पागा, त्यावेळचे सरदार, शिलेदार, सुभेदार, हत्ती, जहाजे, आरमार, सरदार, गड-कोट-जंजिरे (जुने ५०, शिवाजी राजांनी वसवलेले १११ व कर्नाटक प्रांतातील काबीज केलेले ७९ असे एकूण २४०).
मृणाल विद्याधर भिडे ह्यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक टंकन करून मराठीप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेला हा ग्रंथ आपले मित्र श्री० मिलिंद पंडित (सदाशिव पेठ, पुणे) ह्यांनी आपल्याकरिता पाठवलेला आहे.
संपूर्ण बखर खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहे.

Saturday, September 10, 2011

’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)



Friday, September 9, 2011

Beginners Guide to DSLR: Choosing the Right Camera for You

Digital Single-Lens Reflex Cameras (Digital SLR/DSLR) most likely defined as a type of digital cameras using a both mechanical mirror system and pentaprism so to be able to direct light from its lens to that of the optical viewfinder found at the back of the camera. This type of Camera has been widely used in the production of quality images in no time since it captures fast. Speed becomes its great advantage. There are many other benefits… many techniques and some other tips we may learn to effectively use it but how do we really choose the perfect DSLR for us?


This post could help answer such a significant question to single out a very important decision. Something that’s worth the price… So here goes a list of Tips to Help How to Choose the Best Camera that Fits You…

Wednesday, September 7, 2011

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.

Saturday, September 3, 2011

गणपती




गणपती
एकदंत.jpg
म्हैसूर शैलीतील गणपतीचे चित्र बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता
मराठी गणपती
वाहन उंदीर
शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत
वडील शंकर
आई पार्वती
पत्नी ऋद्धी, सिद्धी
अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
मंत्र ॐ गं गणपतये नमः
नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण
तीर्थक्षेत्रे अष्टविनायक

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

पुण्यातील मानाचे गणपती




श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

Friday, September 2, 2011

श्री गणेशाची पंचोपचारपूजा

प्रत्यक्ष पूजाविधीत पूजेच्या प्रारंभी करावयाची प्रार्थना
‘हे श्री सिद्धिविनायका, तुझी पूजा माझ्याकडून भावपूर्ण होऊ दे. पूजा करत असतांना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे. तू प्रत्यक्ष माझ्यासमोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे, असा माझा भाव सतत असू दे. पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत. पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे.’

कोणत्याही देवतेची पूजा करतांना त्याचे आवाहन करणे, योग्य त्या उपचारांसह स्थापना आणि पूजा करणे आवश्यक असते. हे करतांना करावयाचे विधी, त्यांतील मंत्र आणि त्यांचा अर्थ माहीत असल्यास पूजकाकडून कृती अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित होऊन पूजकास अधिक लाभ होतो. याच उद्देशाने गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पंचोपचार पूजा येथे देत आहोत. शास्त्रानुसार या पद्धतीने दिवसातून तीन वेळा आणि ज्यांना तिन्ही वेळा पूजा करणे शक्य नसेल, त्यांनी सकाळी अन् सायंकाळी पूजा करावी.

Sunday, August 28, 2011

बाप

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,

कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,

एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या

नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,

एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,

जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक

बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,

भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,

दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,

बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,

अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,

बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,

बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,

चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,

जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,

आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Friday, August 26, 2011

पाऊस भेट


  • पाऊस भेट तो नाही म्हणाला सकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश . रस्त्यावर जणू सोनेरी सडाच टाकलेला. आणि समोर तो.उंच.रुबाबदार. त्याला पाहताक्षणी माझी दुनियाच बदलून गेली. इथे-तिथे-जिथे तिथे मला तोच दिसायचा. मी नववीत असेल तेव्हा. तो खूप खूप हुशार, शांत. त्याचं बोलणं, हसणं, बसणं, वागणं सारंच मला आवडायचं. त्याचं दर्शन झालं की, पूर्ण दिवस मी खूप आनंदात राहायचे. घरची सर्व कामं करताना डोक्यात तोच असायचा. त्या नादात कामही चांगलं व्हायचं. मला सतत त्याच्यासारखंच व्हायचं होतं. हुशार, परफेक्ट. त्याच्यासारखाच अभ्यास करायचा होता. मला त्याचाच ध्यास लागला होता. मी अभ्यासाला लागले होते, कारण तो खूप अभ्यास करायचा. मार्क्‍स चांगले पडायला लागले. मी हुशार मुलगी म्हणून ओळखले जाऊ लागले. मन बहरू लागले. माझ्या मनातल्या प्रेमानं चांगलंच बाळसं धरलं होतं. त्यात माझ्या घरी गरिबी अमाप. मी स्वकष्टानं शिकत होते, भावंडांना मदत करत होते. कधी कधी उपाशी झोपावं, तर झोपही येत नसे. पुस्तक वाचत जागी राहायचे. पण मनात जिद्द होती आणि समोर तो होता माझी प्रेरणा म्हणून उभा.! मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश मिळवायचे. फलकावर नाव झळकायचं. वाटायचं तो वाचेल माझं नाव, त्यानं वाचलं समजा तर त्यापेक्षा दुसरं मोठं बक्षीस नाही.! माझ्या घरचा खूप विरोध, कॉलेजला जायला नकारच होता. लग्न करून टाकायची घाई. मी दिसायलाही चारचौघीत उठून दिसणारी, लाघवी, हुशार. दोन-तीन नोकरदार स्थळं आली; पण मी ठाम नकार दिला. मी रोज पहाटे उठून देवाजवळ बसून प्रार्थना करायचे, माझ्या वडिलांना मला शिकवण्याची सुबुद्धी दे देवा, अशी भीक मागायचे. पण, सगळं व्यर्थ. ते तयार नव्हतेच. पण मी लाख प्रय} केले. अखेरीस परवानगी मिळाली. ड्रेस नाहीत, पैसे नाहीत. हे प्रश्न तर फार लांबचे होते. मी कशीबशी अकरावी सायन्सला अँडमिशन घेतले. कॉलेजला गेले, अभ्यास मन लावून केला. प्रेम हृदयाच्या कप्प्यातच बंद करून टाकलं. बी.एस्सी. झाले. पुढे एम.एस्सी.साठी विद्यापीठात गेले. आता स्वातंत्र्य मिळाले होते मला माझी वाट निवडण्याचे. दरम्यान, तो डॉक्टर होणार होता. आम्ही कधीही बोललो नाही, भेटलो नाही; पण त्याच्या आठवणीशिवाय माझा एक क्षणही गेला नाही. एक दिवस ठरवलं, त्याला भेटायचं. सांगायचं खरं काय ते.! त्याला फोन केला. तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून त्याला भेटायला गेले. महिनाभराचे मेसचे पैसे खर्च करून त्याच्या शहरात पोहचले. तो भेटला. सोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. बाहेर जोराचा पाऊस बरसत होता. मन खुलवत होता. माझ्या मनात जपलेलं नऊ वर्षं प्रेमाचं गुपित मी आज त्या पावसाच्या साक्षीनं सांगणार होते. आम्ही दोघं पावसाच्या सरीसोबत चालत होतो. त्याचे मित्रही मागे सोबत चालत होते. मी त्याला सारे सांगितले, मी त्याच्याचमुळे जगायला शिकले हेदेखील सांगितले. त्यानं सारं ऐकून घेतलं. आणि. ‘नाही’ म्हणाला.! मी गहिवरले. डोळ्यातून उधाणलेले अर्शू मला थांबवता आले नाही; पण पावसासोबत तेही धुतले गेले. मी परत बसमध्ये चढले. माझ्या गावी परत आले. सारे संपले होते. ज्याच्यासाठी, ज्याच्यामुळे जगत होते. तो फक्त ‘नाही’ म्हणाला. पण जगणं थोडीच थांबणार होतं. नाहीच थांबलं. पुढची काही वर्षं माझे हात रोज वीस-वीस तास काम करत होते. मी नोकरी केली. पुढे पाच वर्षांनी विवाह झाला. मुले झाली. सारं आयुष्य चाकोरीतून आनंदाच्या वाटेवर जगायला लागलं. पण.? ती ‘पाऊसभेट’ मात्र दरवर्षी आठवते.पाऊस जगवतो सार्‍या जगाला.त्यानं मला जीवदान दिलं. तो नाही म्हणून मी थांबले नाही उलट मनाचा एक कोपरा कायम ओलाचिंब असतो.आणि जन्मभर राहीन.! - सागरराणी-- ऑक्सिजन (लोकमत ) मध्ये आलेला एक लेख

Some most BEAUTIFUL Photo Effects Like


You see the same ol’ stuff on Facebook all the time that make you cringe — low-resolutionwebcam photos, or a photo of you taken by yourself with a camera reflecting in the mirror. I’m not pointing fingers, but as Drake said recently: I’m just saying you could do better.
Here are three easy, free, and fantastic services that you can use to enhance your photos, profile pictures, display pictures, and even landscape photos. Check them out!

IMAGEOID

If you need quick adjustments like embossing or adding a border (as seen in image below), or quick color effects such as grayscale or sepia, or even slightly more complex such as reflections and adding noise, ImageOid is a great free and fast tool that you can use totouch up photos.
ImageOid User Interface
In the top section (1) of the screenshot, there is the selection of various effects. There 32 effects at the time of writing, a lot of which are color modifications and simple effects, such as blur and emboss. Some of these effects are actually part of Adobe Photoshop, and while not as adjustable, they certainly are a great free option to turn towards.
In the right section (2) of the screenshot, you can undo and redo effects that you choose to apply to your photograph, similar to Photoshop’s History tool.
The beauty of ImageOid lies in the details. For example, it just takes a second to make changes and undo them — it’s really quite a speedy process. Additionally, it remembers the image you last loaded in the browsing session, and will do so until you change the image or reset ImageOid.
If you’re looking to make some quick tweaks to your photographs, check out ImageOid!

VINTAGEJS

Lately, the vintage-style photograph has made a comeback. VintageJS tweaks your photographs by adding a faded, vintage look to them.


VintageJSHighlighted are the eight options you can choose to modify. I’m pretty pleased with the final result, although I’d prefer to have the option that can control how many black spots the screenlayer puts over your photo. Nonetheless, you can judge for yourself the final result and experiment with it on your own photographs.
Try VintageJS out now!

TILTSHIFT

Now, I’m no professional photographer — in fact, I’m not even a hobbyist. While I love those cool lenses that allow you to blur large areas and create all these cool focusing effects, I’d prefer to spend my money elsewhere. If you’re anything like me, I’ve got just the right toolfor you to keep you satisfied with your pictures’ effects while not burning a hole through your pocket.
TiltShift Linear
With TiltShift, you can adjust various characteristics of the picture, as illustrated in the screenshot above. The key here is that you can create a linear blur (as seen above), or also a radial blur (as seen below).
TiltShift Radial
Some effects also include different lighting properties, as well as moving where you want the blur center point to be. It’s a really useful tool — in this case, especially for landscapes. Unfortunately, my lack of photography equipment has led me to also have a severe lack of cool photographs to use in these kinds of demonstrations.
Try TiltShift right now!
All these services are free and available online, which means you can take a quick five minutes out of your day to quickly check them out and play around.
If you are thirsty for more photography webapps, check out Dermandar, which allows you tocreate panoramic photos.

Tuesday, August 23, 2011

राहुल गांधी



भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL VINCI आहे.

तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून

आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.

गोकुळाष्टमी / गोपाळकाला / दहीहंडी / दहीकाला



तिथी व इतिहास
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

Wednesday, August 17, 2011

लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे? ...



१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.




२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.




३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.


Tuesday, August 16, 2011

अण्णा हजारे ह्यांचे डॉ. मनमोहन सिंह ह्यांना एक पत्र


डॉ. मनमोहन सिंह  
 एक पत्र
पंतप्रधान,
भारत सरकार,
नवी दिल्ली


प्रिय. डॉ. मनमोहन सिंह जी!

मला हे पत्र अतिशय खेदाने लिहावं लागतंय. मी यापूर्वी 18 जुलै रोजी आपल्याला एक पत्र लिहून सांगितलं होतं की सरकारने जर संसदेत सशक्त लोकपाल विधेयक मांडलं नाही तर मी पुन्हा 16 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करेन. त्याच पत्रात मी असंही सांगितलं होतं की माझं हे उपोषण तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत सरकार सशक्त लोकपाल विधेयक म्हणजे जनलोकपाल विधेयकातील सर्व तरतुदी असलेलं विधेयक संसदेत मांडलं जात नाही.

Sunday, August 14, 2011

निरागस प्रेम कि प्रेमभंग

रोजसकाळी bus stop वर ७ च्या गाडी ला ,
उभी असते ती जशी,
दिसावी ती म्हणून रोज, तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.

कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी, कधी साडी.
हतात म्याचींग पर्स अन डोळ्यावर गॉगलची काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.

Friday, August 12, 2011

रक्षाबंधन

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

Monday, August 8, 2011

प्रेम रोग....

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

एक गोष्ट .

दोन मित्र होते... खूप छान मित्र होते ..
इतकं कि एकाला फटकावला कि दुसरं भोकड पसरायचं...
.
मोठी झाली...
आणि एका मित्राच्या life मध्ये एक मुलगी आली...
दुसरा तसाच खेळकर होता... त्या दोघानाची मैत्री ज|म घट्ट होती..
पण पहिला जास्त वेळा मैत्रिणी सोबत घालवायला लागला...

मैञी दिन...!!

म्हणजेच Friendshi Day
मराठीत मैञी दिन म्हटलं तर पटकन लक्षात नाहि येत,
तेच जर Friendshi Day म्हटलं तर
लगेच डोळ्यां समोर येतात ते College Day's
त्याच Day's मधिल हाही एक महत्वाचा दिवस.
पण याचा उगम का झाला?
कुठे झाला?
कधि झाला?
या बद्दल आपन विचारच नाहि करत ?
फक्त enjoy करायच बस !

जेव्हा मित्रांत भांडण होतात... तेव्हा...

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......


ते पण एक वय असतं....


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक
करून घेण्याचं

Thursday, August 4, 2011

का ग तु अशी वागतेस गं......


तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..

कधी कधी माझा मी........




कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........




भास्-आभासांचा रंगे
खेळ हा सारा......
कधी स्तब्ध किनारे
कधी वादळी वारा
ह्या वार्‍यावर भरकटताना
मी मजला अडवत नाही.....
...........................कधी कधी माझा मी

फक्त तुज्यासाठी.............

तो अश्रू...
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

Wednesday, August 3, 2011

१४ विद्या आणि ६४ कलां

प्राचिन कालापासुन आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कलां

चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद

देवदास


तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....


बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.

Monday, August 1, 2011

व्रते



आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या चार महिन्यांचा चातुर्मास हा खरे म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. आषाढ महिन्यात दक्षिणायन चालू होते. या काळात देव शयन करतात, अशी समजूत आहे. देव झोपी जातात, तेव्हा आसुर प्रबळ होतात. त्यांचा त्रास मानवाला होऊ नये म्हणून या काळात अधिकाधिक उपासना करण्याच्या दृष्टीने या चार महिन्यांत अधिकाधिक व्रतवैकल्ये येतात. हल्लीच्या काळी पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे व्रते करण्याचे महत्त्व कमी झाले आहे किंवा त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. व्रते श्रद्धापूर्वक आणि शास्त्रानुसार केल्याने त्यातून चैतन्य मिळून ईश्वराप्रती भाव वाढण्यास साहाय्य होते. म्हणून या काळातील व्रते समजून घेऊ..


जिवंतिका पूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला जिवंतिका अमावास्या, असेही म्हणतात. दीपपूजनाबरोबरच या दिवशी जिवंतिका पूजनही केले जाते. जिवंतिका पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवंतिका उर्फ जिवती या व्रताची देवता होय. ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे. पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते. परंपरेनुसार श्रावणातील शुक्रवारी सायंकाळी पाच लेकुरवाळ्या सुवासिनींना घरी बोलावून हळद कुंकू लावतात व दूध साखर आणि फुटाणे देतात.

मंगळागौरीचे व्रत
    श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचे व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौर ही एक सौभाग्यदात्री देवता आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत करायचे असत. लग्न झाल्यानंतर पहिली पाच ते सात वर्षे श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. या दिवशी शिव, गणपति आणि गौरी यांची पूजा केली जाते.
    ही झाली श्रावण महिन्यातील काही महत्त्वाची व्रतं. श्रावण महिन्यातील अन्य वारांच्या दिवशीसुद्धा त्या त्या वारांप्रमाणे काही जण व्रत पाळतात.

दीपपूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला दीपपूजन करतात. या दिवशी घरातील दिवे, उदा. समया, निरांजन स्वच्छ घासून उजळाव्यात़ नंतर चौरंगावर अथवा पाटावर थोड्याशा अक्षता घ्याव्यात व त्यावर दिवे ठेवावेत. गंध-अक्षता लावून व फुले वाहून त्यांची पूजा करावी.

श्रावणी सोमवारचे व्रत
    श्रावण महिन्यात अनेक जणांकडून केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचे व्रत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करायची असते़  या दिवशी निराहार उपवास करावा किंवा नक्त भोजन करावे, असे सांगितलेले आहे. निराहार उपवास म्हणजे फक्त आवश्यकतेनुसार पाणी ग्रहण करणे. नक्त भोजन म्हणजे सूर्यास्तानंतर तीन घटकेच्या काळामध्ये संपूर्ण दिवसभरात एकदा भोजन करणे.





शिवामूठीचे (शिवमुष्टी) व्रत
    शिवमुष्टी हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केले जाते. सुवासिनीने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार करावयाचे हे व्रत आहे. हे व्रत करतांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी - तांदुळ, दुसर्‍या सोमवारी - तीळ, तिसर्‍या सोमवारी - मूग व चवथ्या सोमवारी - जव किंवा गहू या धान्यांच्या पाच मुठी देवावर वहाव्यात. शिवामूठ शिवपिंडीवरती वहायची असते. हे व्रत शिवमंदिरात जाऊन करतात. ज्यांना ते शक्य नसते त्या घरच्या देवघरातील शिवपिंडीला शिवामूठ वहातात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी फक्त एक वेळ आहार घेऊन शिवलिंगाची पूजा करावी. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )




ज्येष्ठा गौरीचे व्रत
    देव आणि दानव यांच्यातील संघर्षामध्ये देवांवर आलेले संकट दूर होण्यासाठी देवस्त्रियांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली आणि मग श्री महालक्ष्मीने हे संकट दूर केले. तेव्हापासून या प्रसंगाची आठवण म्हणून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण श्री महालक्ष्मीने करावे, यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करण्यात येते. ऋषीपंचमीनंतर मूळ नक्षत्रावरती गौरींची स्थापना करण्यात येते. त्यासाठी दोन मुखवटे घरी आणण्यात येतात. एक मुखवटा असतो, तो ज्येष्ठा गौरीचा आणि दुसरा असतो कनिष्ठा गौरीचा. तीन दिवस हे मुखवटे ठेवण्यात येतात. गौरींना निरनिराळ्या प्रकारचा नैवेद्य देण्यात येतो आणि नंतर तिसर्‍या दिवशी या मुखवट्याचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी  मुखवट्यांच्याऐवजी खडे आणले जातात. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )

अनंत चतुर्दशी
     अनंत चतुर्दशी हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस केले जाते. या व्रताची देवता अनंत म्हणजेच श्री विष्णु आहे. हे व्रत करतांना चौरंगावर किंवा पाटावर तांदुळ ठेवून त्यावर गंगाजल असलेला कलश ठेवतात. त्यात आंब्याची पाने घालून त्यावर ताम्हन ठेवतात व ताम्हनात तांदुळ ठेवतात. नंतर त्यात आठ सुपार्‍या ठेवतात. त्यावर डाव्या बाजूला पुरुष व उजव्या बाजूला स्त्रीचे प्रतीक म्हणून दोरा मांडतात. नंतर त्यांची पूजा करतात. ही पूजा शक्यतो दांपत्याने करावी. अपवादात्मक परिस्थितीत एकट्या पुरुषाने किंवा स्त्रीने ही पूजा केली तरी चालते. अनंत व्रत झाल्यानंतर पूजेतील अनंताचा दोरा पुरुषांच्या उजव्या दंडाला, तर स्त्रियांच्या डाव्या दंडाला बांधतात. हा दोरा पुरोहिताकडून बांधून घ्यायचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत पती-पत्नी हा दोरा एकमेकाला बांधू शकतात. हा दोरा एक वर्ष तसाच धारण करावा. दुसर्‍या वर्षी दुसर्‍या दोर्‍याची पूजा झाल्यावर तो जुना दोरा विसर्जित करावा किंवा पुरोहिताला दान करावा. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ)




ऋषीपंचमी
स्त्रिया ऋषीपंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी करतात.
उद्देश
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यामुळे कळत-नकळत जे दोष लागतात, त्याचा स्त्रियांवर, पुरुषांवर आणि वास्तूवरसुद्धा अयोग्य परिणाम होतो़  त्यांच्या निवारणासाठी हे व्रत करावे. स्त्रियांवर होणारा अयोग्य परिणाम ऋषीपंचमीच्या व्रतामुळे कमी होतो. तसाच तो गोकुळ अष्टमीच्या व्रतामुळेसुद्धा कमी होतो.
या दिवशी स्नान करून अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली  जाते. पूजेसाठी पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या आठ पूजा घालून त्यावर सात ऋषी व एक अरुंधती, यांच्यासाठी आठ सुपार्‍या मांडाव्यात. पूजेच्या सुरुवातीला ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागले असतील त्यांच्या निराकरणासाठी व अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करतात व त्यानंतर त्यांची शोडषोपचारे पूजा करतात. पूजेमध्ये सप्तर्षींना वहाण्यासाठी तुळस, आघाडा, बेल, रुई, शमी व धोत्रा या पत्रींचा समावेश करतात. पूजेनंतर ऋषींचे विसर्जन करावे असा विधी आहे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा व बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
    पूर्वी ऋषी मुनी सकळी । नित्य पिकवती साळी ।।
    ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी । महातपस्वी पुण्यपुरुष ।।
याचा अर्थ असा आहे - पूर्वीच्या काळी महातपस्वी पुण्यापुरुष असे हे ऋषीमुनी आपल्या मंत्रसामर्थ्याच्या आधारे रोज साळी हे धान्य पिकवत असत. या दिवशी या ऋषीमुनींच्या मंत्रसामर्थ्याचे आणि त्यांच्या अपरिग्रह वृत्तीचे स्मरण करत व्रत करावे.
     ऋषीपंचमी हे व्रत १२ वर्षे करावे आणि त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापन केल्यानंतरसुद्धा हे व्रत चालू ठेवता येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक, उत्सव व व्रते’)


 व्रतांचे काही नियम
  व्रत करणार्‍यान क्षमा, दया, दान, सत्य अशा गुणांची जोपासना करायला हवी. व्रत पाळतांना काही पथ्य व्रत करणार्‍यान सांभाळायला हवे. यामधे शरीराला मस्तकाला तेल लावणे, विडा खाणे, धुम्रपान करणे, चोरी करणे मनोविकार बळावतील अशा गोष्टी करणे, लोभ आळस, राग, अशा सर्व गोष्टी व्रत पाळणार्‍याने टाळायला हव्यात. व्रतकाळामधे कोणतेही औषध घेण्यास हरकत नाही.

50 Superb & Free PSD Files From Dribbble To Learn From The Best

  Either for self-promotion or simply for goodwill and to help others, the truth is that finding free resources and inspiration can be a really easy task. If you are an experienced designer, you know the best way to learn is by just looking and studying other people’s work. PSD files can be a powerful way to learn and fulfill your work expectations.
Today, one of the main references for this purpose is definitely Dribbble. Dribbble is not only an awesome place to be inspired by many talented designers. You can actually stumble upon some fantastic free PSD files and examine them and learn more.
This collection includes some fantastic UI kits, a lot of assets for web and graphic design, as well as a few cool icons. These PSDs are as perfect for learning as they are for your future projects. Personally I haven’t practiced learning from PSDs lately but by checking out some of these I surely realized how much you can learn from a well-built PSD.
50 Superb & Free PSD Files From Dribbble To Learn From The Best

Saturday, July 30, 2011

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

Thursday, July 28, 2011

मुली असतात फुलासारख्या..

मुली असतात फुलासारख्या
मुली लहान मुलासारख्या.....

...त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे..

मुली म्हणजे relations
मुली म्हणजे emotions..

छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसणार्या
शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या..

मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
मुली म्हणजे मोर श्रावणातल्या..

मुली म्हणजे ठसून सौंदर्य
मुली म्हणजे त्याग औंदर्य...

मुली असतात softcorner
मुली असतात melting point...
घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point..

त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
पण रुसण म्हणजे अर्धांगवायू...

मुली वाटतात हव्याहव्याश्या
मुली वाटतात आपल्याशा...

आमच मन समजून घेणार्या
दुखात आम्हाला आधार देणार्या...

कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
काही नाव नसत पण तरही ते जपायच असत....

अंतराळात जाणारे पहिले कोण

रशियन : अंतराळात जाणारे पहिले आम्ही आहोत
.
.
.
अमेरिकन : चंद्रावर जाणारे पहिले आम्ही आहोत
.
.
.
इंडियन : सूर्यावर जाणारे आम्ही पहिले आहोत
.
.
.
रशियन आणि अमेरिकन : सूर्यात खूप उष्णता आहे तुम्ही जळून खाक व्हाल
.
.
.
इंडियन : तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटतो .... आम्ही तिथे रात्री जातो


खरे प्रेम असावे…..

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवरव प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसेअनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसेक्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

Wednesday, July 27, 2011

ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स: मुक्त्त स्रोत प्रणाली - आज्ञावली

आज  आपण पाहु की संपुर्ण संगणकच आपण ओपन सोर्सवर कसा चालवु शकतो! शिवाय ब्लॉग डिझाईन करताना लागणारी सॉफ्टवेअर्स - मोफत [मोफत म्हंजे फुकाट!] आहेत काय? महाजालावर - इंटरनेटवर शोधलं तर बरीच अशी सॉफ्टवेअर्स सापडतील - मात्र त्या बाबत चांगलं मत / प्रतिक्रिया असल्याशिवाय ते इंस्टॉल करायलाही आपण धास्तावतो. चला, मी वापरुन पाहिलेल्या/ वापरत असलेल्या अशाच काही मुक्त्त स्रोत आज्ञावलींबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊ!



तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?


ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही. काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच नावावर खपवायचा प्रयत्न असतो.

बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक मुद्दा! मित्रांनीही बर्‍याचदा यावर प्रश्न विचारलेले. मी काही कायद्याचा तज्ञ अथवा पंडित नाही, मात्र उपलब्ध असणार्‍या माहितीच्या आधारे काही माहिती इतरांसाठी लिहितोय.

भारतीय प्रताधिकार कायदा हा ब्रिटीश प्रताधिकार कायदा - १९११ वरुन तयार करण्यात आलेला असुन सध्या तो भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार अंमलात आहे.

Tuesday, July 26, 2011

आईस पत्र

प्रिय आईस,
पत्ता :- देवाचे घर.

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,

थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच.
  - -तुझाच
लाडका मुलगा

google+ VS facebook


शासन व्यवस्था म्हणजे काय हो?

दररोजचा शीस्तीचा भाग म्हणून पेपर वाचणार्या बंड्याने त्याच्या बाबांना वीचारलं, "बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो?" "त्याचं असं आहे".... बाबा वीचार करत म्हणाले..."हे बघ, मी घरात पैसे कमावून आणतो. म्हणजे मी भांडवलदार; तुझी आई हा पैसा कुठे-कसा खर्च करायचा हे ठरवते म्हणजे ती सरकार; आपल्या घरातली मोलकरीण काम करते म्हणजे ती झाली कामगार; तू सामन्य नागरीक आणी तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पीढी. समजलं?"

बंडया वीचार करत झोपी गेला. रात्री त्याचा लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली. अंथरूण ओलं केल्यामुळे तो रडत होता. बंडया आईला उठवायला गेला. ती गाढ झोपलेली असल्याने तो मोलकरणीला उठवायला गेला तर तीच्या खोलीत बंडयाचे बाबा झोपलेले होते.


सकाळी बाबांनी बंडयाला वीचारलं..."काय बंडोपंत?...कळली का लोकशाही?" बंडया म्हणाला..."कळलं बाबा. जेव्हा भांडवलदार कामगारांचं शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपेत असतं. देशाची भावी पीढी मूलभूत सोयींसाठी रडत असते आणी या सर्वांचा त्रास फक्त सामन्य नागरीकाला सहन करावा लागतो".

Monday, July 25, 2011

वेश्या

संध्याकाळी ८ वाजता ती मला मारून झोपवायची
तिला माझ्या दुसऱ्या दिवशीच्या भुकेची काळजी असायची

गज्र्यांच्या वासाने,अत्तराच्या घमघमाटाने माझ डोक दुखायच

चुर्गळलेल्या फुलांचं टोपलं माझ्या घरात नेहमीच असायचं

मुले परीक्षेत नापास का होतात ?

एका वर्षामध्ये फक्त ३६५ दिवस असल्यामूळे शक्यतो मुले परीक्षेत नापास होतात.आता बघुया एखाद्या मुलाचे शैक्षणिक वर्ष कसे जाते.
तुम्हाला माहित आहे तरीही लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात.
एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. आता रविवारी अभ्यास करणार की खेळणार. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस.
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस.
दररोज आपण ८ तास झोपतो. म्हणजे वर्षाला १३० दिवस झोपतो. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १४१ दिवस.
मुले रोज १ तास खेळतात. खेळल्याने मुलांची तब्येत सुधारते. अशा प्रकारे रोज १ तास म्हणजे वर्षाला १५ दिवस खेळतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत १२६ दिवस.
दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. म्हणजेच वर्षाला एकुण ३० दिवस लागतात. आता हे दिवस वजा केल्यास राहिलेत ९६ दिवस.
दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे वर्षाला १५ दिवस लागतात. हे दिवस वजा केल्यास राहिलेत ८१ दिवस.
वर्षातील ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा असतात. आता परीक्षेच्या दिवशी अभ्यास करणार का पेपर सोडविणार हे दिवस वजा केल्यास राहिले ४६ दिवस.
वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. आता हे ४० दिवस वजा केल्यास राहिलेत ६ दिवस.
वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत ३ दिवस.
वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात.
आता उरला १ दिवस.
आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो आणि या दिवशी तरी कोणी अभ्यास करतो का ?
मग उरले ० दिवस.
आता सांगा मुले अभ्यास करणार कधी आणि परीक्षेमध्ये पास होणार कधी. :P

Saturday, July 23, 2011

नका उडवू झोप आमची

नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा
धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....

मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव

आई वडीलान पासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव
डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव
नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा.....

असो हिंदू असो मुसलमान, या धर्तीचे लेकरे आपण

धर्मं जातीचे नाव घेउनी, नेता साधतो आपली साधन
निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन
नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा.....

आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे

घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पाने
या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमाने
दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा.....

हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु

शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू
निरागस जनतेच्या चिंधड्या उड़ताच, दहशतवाद्यास येते हसू
असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा.

मिले सूर मेरा तुम्हारा.....



While Nostalgia was at play, had to put this one up. Mile Sur Mera Tumhara ... to sur bane hamara. One of those that sticks to your head. At one time, I could sing it all, despite the different languages. National Integration Message at its best. :)




Friday, July 22, 2011

दूरदर्शन - एका बुडत्या सूर्याचे अखेरचे दर्शन

आजच्या काळात दूरदर्शन हि एक आठवणच राहिली आहे आता. आता मी पण गद्धे पंचविशी ओलांडत आहे .तरी पण आजही दूरदर्शनचा विषय निघाला कि बालपणाच्या अनेक आठवणी जाग्या होतात .आज घराघरात केबल टीवी आले आहेत पण मला हात वाटत कि त्यांना आपल्या दूरदर्शनची सर आहे .आज केबल / डिश टीवी  वर इतके channel आले आहेत पण त्या दूरदर्शनची आठवण काही जात नाही .माझ्या तर अनेक आठवणी ह्या दूरदर्शनशी निगडीत आहेत .आपण जे दर्जेदार कार्यक्रम लहानपणी बघत होतो तसे आता दिसत नाहीत .सगळीकडे नुसती हाणामारी आणि अश्लीलता भरून राहिली आहे .हाय मधेय कधीतरी दूरदर्शनची अत्वान जागी होते ,आणि मग मध्यामाश्याच्या मोहोळाला धक्का लागल्यावर जश्या मधमाश्या जाग्या होतात तश्या मनाच्या मोहोळातून आठवणींच्या मधमाश्या जाग्या होतात .
                

Thursday, July 21, 2011

रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

[पोस्टातले नाना निवृत्त झाले . कोंबडी त्याना अतिशय प्रिय. रविवारी पिशावी घेऊन बाहेर जाताना दिसले
गमत म्हणून सहज विचारले .काय नाना आज काय कोंबडी का ?हसून म्हणाले नाहीरे बाबा रिटायर माणसाला कोंबडी नात परवडत .. ]

नुकताच रिटायर्ड झालो
पेन्शन कसली
१५२० रुपये मासिक महिन्याची
पेन्शन चालू होईल
होईल तेव्हा होईल ......!
कधी होईल माहीत नाही ....?

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं ........

बॉम्बस्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे आत्मवृत्त............


काल १३ जुलै २०११ रोजी कबुतरखान्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलो,कित्ती बरं वाटतंय स्वर्गात येऊन.बरं झालं त्या भूलोकीच्या नरकातून सुटका तरी झाली एकदाची.संचार करता करता म्हणलं,नेहमीच्या रहाटगाडग्यात थोरामोठ्यांना पुस्तक रुपात सुद्धा भेटता आलं नाही,आता आलोच आहे तर म्हणलं प्रत्यक्ष भेटूनच घेऊ सर्वांना,तेवढ्यात छ.शिवाजी महाराज भेटले,म्हणाले "आलाssssत ........या..स्वागत आहे तुमचे.कालच्या बॉम्ब स्फोटात मेलात ना,खूप मर्दुमकी गाजवलीत! " कुठे गेले ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न?"आधी लगीन कोंडाण्याच आणि मग माझ्या रायबाचं" असं म्हणणारा तानाजी मालुसरे याच प्रदेशात जन्माला आला होता ना? मग कुठे गेली ती मनाची कणखर वृत्ती?पावनखिंडीत आपलं शीर तळहातावर घेऊन लढणारे बाजीप्रभू येथेच जन्मले होते ना मग दर वेळेला हे दहशतवादी देशाला खिंडीत गाठतातच कसे,स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या खंडोजी खोपडेचा कडेलोट करणाऱ्या आमच्या नशिबात देशाशी गद्दारी करणारेच सत्तेवर बसलेले पाहण्याचे दुर्भाग्य का म्हणून यावे?.राजाचं म्हणणं ऐकलं आणि शरम वाटली स्वतःची.आणि पुन्हा आपल्या वाट धरली.

पुढे जातो ना जातो तोच भेटले लोकमान्य टिळक,म्हणले,"आम्ही आज हिंदुस्थानात हयात असतो तर विचारले असते ,"हिंदुस्थानी जनतेचे डोके ठिकाणावर आहे काय ?" आणि छातीठोकपणे पुन्हा गर्जलो असतो "सुरक्षा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो आम्ही मिळवणारच....".तेवढ्यात आगरकर येऊन म्हणले "पहा टिळक,पहा ओरडून ओरडून सांगत होतो देशाला स्वातंत्र्याच्या आधी सुधारणेची,वैचारिक प्रगल्भतेची गरज आहे,केले ना ह्या लोकांनी राष्ट्राचे वाटोळे?".म्हणलं "इतका खोलात जर विचार केला असता तर माझ्यावर आणि माझ्यासोबत जे हिंदुस्थानात केवळ शरीररूपाने जिवंत आहेत अश्यांवर ही वेळ येऊन ठेपली नसती.......".पुढे चालू लागलो..

मजल दरमजल करत चालतोय तोच एक तेजःपुंज व्यक्ती समोर आली आणि ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर.जरा चिडलेलेच दिसले,म्हणाले "की घेतले न आम्ही व्रत हे अंधतेने" म्हणून स्वातंत्र्यासाठी आमच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या आमच्या देशात लोक देशाचे सरकार आंधळेपणाने निवडून देतात,भ्रष्टाचारी आणि मतांसाठी म्लेंच्छांच्या दाढ्या कुरवाळणारे हे लोक मग काय तुमचे संरक्षण करतील?मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस,भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव ह्यांना इतक्यात तुम्ही विसरलात?अरे ह्या देशाला केवळ चरखा चालवून स्वातंत्र्य नाही मिळाले,स्वतःच्या प्राणांचे बलिदान अनेक लोकांनी केले आहे,अनेकांना असह्य यातना सहन कराव्या लागल्या आहेत.इतक्यात का हे सगळे तुम्ही विसरलात?स्वार्थी लोकांनो धिक्कार असो तुमचा!
मित्रहो असं वाटलं खरच routine lyfe मध्ये इतका बिझी होतो,की कधी विचार सुद्धा केलं नाही ह्या गोष्टींचा.पण,मी केली ती चूक तुम्ही 'जिवंत' हिंदुस्थानी नागरिक करू नका.जागे व्हा..राजकीय, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ होण्याचा प्रयत्न करा.जात,भाषा,प्रांत ह्या सर्वांच्या डबक्यात अडकून पडू नका,प्रखर राष्ट्रीयत्व अंगी भिनवाल तरच तुम्ही मुक्तपणे संचार करू शकाल,अन्यथा तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमच्या नावाने शिव्या शाप देत बसतील,दुसरा काही पर्यायच त्यांच्यासमोर उरणार नाही.

Wednesday, July 20, 2011

नाग पंचमी

nag_panchami1.jpgHinduism as a religion is many-sided yet bound by a common search for Truth and to Hindus it means a way of life and a fellowship of faiths. With the advent of the Aryans, it originated as a simple form of worship of the forces of Nature, drawing in its system action in social organisations, local cults, deities’ diversebeliefs and modes of worship.


Nag-Panchami is an important all-India festival and is celebrated on the fifth day of the moonlit-fortnight in the month of Shravan (July /August). This is the time when serpents invariably come out of their holes that get inundated with rain-water to seek shelter in gardens and many times in houses. As such they pose a great danger to man. May be therefnag_panchami.jpgore, snakes are worshiped on this day. Right from the times when mankind started acquiring some sort of culture, Sun and the snake have been invoked with prayers and ritual worship in most of the countries. In India even before the Vedic times, the tradition of snake-worship was in vogue.



The Legend
In ancient India, there lived a clan by the name of "NAGAS" whose culture was highly developed. The Indus Valley civilisation of 3000 B.C. gives ample proof of the popularity of snake-worship amongst the Nagas, whose culture was fairly wide-spread in India even before the Aryans came. After the Naga culture got incorporated into Hinduism, the Indo-Aryans themselves accepted many of the snake deities of the Nagas in their pantheon and some of them even enjoyed a pride of place in the Puranic Hinduism.


The prominent Cobra snakes mentioned in the Puranas are Anant, Vasuki, Shesh, Padma, Kanwal, Karkotak, Kalia, Aswatar, Takshak, Sankhpal, Dhritarashtra and Pingal. Some historians state that these were notsnakes but Naga Kings of various regions with immerse power.


The thousand-headed Shesh Nag who symbolises Eternity is the couch of Lord Vishnu. It is on this couch that the Lord reclines between the time of the dissolution of one Universe and creation of another. Hindus believe in the immortality of the snake because of its habit of sloughing its skin. As such Eternity in Hinduism is often represented by a serpent eating its own tail.


In Jainism and Buddhism snake is regarded as sacred having divine qualities. It is believed that a Cobra snake saved the life of Buddha and another protected the Jain Muni Parshwanath. To-day as an evidence of this belief, we find a huge serpent carved above the head of the statue of Muni Parshwanath. In medieval India figures of snakes were carved or painted on the walls of many Hindu temples. In the carves at Ajanta images of the rituals of snake worship are found. Kautilya, in his "Arthashastra" has given detailed description of the cobra snakes.


Fascinating, frightening, sleek and virtually death-less, the cobra snake has always held a peculiar charm of its own since the time when man and snake confronted each other. As the cobra unfolded its qualities, extra-ordinary legends grew around it enveloping it in the garble of divinity. Most of these legends are in relation with Lord Vishnu, Shiv and Subramanyam.


The most popular legend is about Lord Krishna when he was just a young boy. When playing the game of throwing the ball with his cowherd friends, the legend goes to tell how the ball fell into Yamuna River and how Krishna vanquished Kalia Serpent and saved the people from drinking the poisonous water by forcing Kalia to go away.


sv.jpgIt is an age-old religious belief that serpents are loved and blessed by Lord Shiv. May be therefore, he always wears them as ornamentation around his neck. Most of the festivals that fall in the month of Shravan are celebrated in honour of Lord Shiv, whose blessings are sought by devotees, and along with the Lord, snakesare also worshiped. Particularly on the Nag-Panchami day live cobras or their pictures are revered and religious rights are performed to seek their good will. To seek immunity from snake bites, they are bathed with milk, haldi-kumkum is sprinkled on their heads and milk and rice are offered as "naivedya". The Brahmin who is called to do the religious ritual is given "dakshina" in silver or gold coins some times, even a cow is given away as gift.




Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers